शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
3
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
4
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
6
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
7
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
8
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
9
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
10
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
11
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
12
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
13
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
14
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
15
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
16
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
17
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
18
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
19
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
20
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?

उद्धव ठाकरेंना पाच वर्षात विमा कंपन्यांचे कार्यालय दिसलं नाही का ? : धनंजय मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 15:56 IST

शिवसेनला निवडणुकीच्या तोंडावरच शेतकऱ्यांची आणि त्यांची लुट करणाऱ्या पीक विमा कंपन्यांची आठवण येते. उद्धवजी शेतकऱ्यांना इतकही भोळं समजू नका, असेही मुंडे म्हणाले.

मुंबई – पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची लावलेली लुट थांबली नाही तर, त्यांची मुंबईमधील कार्यालय बंद पाडू असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला होता. यावरूनच विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी उद्धव यांचा समाचार घेतला आहे. पीक विमा कंपन्याचे मुंबईतील कार्यालय मागील पाच वर्षात उद्धव ठाकरे यांना दिसली नाहीत, आता निवडणुकीच्या तोंडावरच कशी दिसतात असा सवाल मुंडे यांनी केला आहे.

विमा कंपन्यांच्या एजंटनी शेतकऱ्यांना लुटलं आहे. समोरच्याला जी भाषा कळते त्याच भाषेत आम्ही उत्तर देणार. तुमची ऑफिसेस मुंबईत आहे, शेतकऱ्याला नडाल तर तुमची दुकाने बंद करून टाकू, असा इशारा उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद येथे झालेल्या सभेत विमा कंपन्यांना दिला होता. यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, पीक विमा कंपन्या मागील ५ वर्षांपासून शेतकऱ्यांची लूट आणि फसवणूक करत असताना उद्धव यांना कधी त्यांची मुंबईतील कार्यालये दिसली नाहीत. आता निवडणूकीच्या तोंडावरच कशी दिसतात, असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला आहे.

शिवसेनला निवडणुकीच्या तोंडावरच शेतकऱ्यांची आणि त्यांची लुट करणाऱ्या पीक विमा कंपन्यांची आठवण येते. उद्धवजी शेतकऱ्यांना इतकही भोळं समजू नका, असेही मुंडे म्हणाले. छत्रपती शिवरायांच्या नावाने निवडणुका जिंकतात आणि त्याच छत्रपतींच्या नावाने कर्जमाफी योजना आणून शेतकऱ्यांची फसवणूक करतात. आता पुन्हा शिवशाही सरकार म्हणून शिवरायांच्या नावाचा निवडणूकिसाठी वापर करत असल्याचा टोला मुंडे यांनी भाजपला लगावला.