शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

कीटकनाशकांचे दीड हजारांवर नमुने निकृष्ट; ३१,७०९ नमुन्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 4:36 AM

कीटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतक-यांचे बळी जात असतानाच राज्यातील दीड हजारांवर कीटकनाशकांचे नमुने निकृष्ट व आरोग्यास अपायकारक असल्याचे आढळून आले आहे.

राजेश मडावीचंद्रपूर : कीटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतक-यांचे बळी जात असतानाच राज्यातील दीड हजारांवर कीटकनाशकांचे नमुने निकृष्ट व आरोग्यास अपायकारक असल्याचे आढळून आले आहे.पुणे, ठाणे, औरंगाबाद आणि अमरावती येथे कीटकनाशकांची गुणवत्ता तापसण्याच्या प्रयोगशाळा आहेत. येथे तपासण्यात आलेल्या ३१,७०९ नमुन्यांपैकी १ हजार ६८१ नमुने अप्रमाणित असल्याचे स्पष्ट झाले. हे नमुने गेल्या पाच वर्षांतील असले तरी सध्याच्या विषबाधेच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचा हा अहवाल लक्षवेधी ठरला आहे. विदर्भातील १८ कीटकनाशके अप्रमाणित निघाली आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक प्रयोगशाळेने मूलभूत शिफारसी केल्या होत्या. त्याकडे डोळेझाक केल्याचेही दिसून येत आहे.हेल्मेट घालून फवारणीयवतमाळ, वर्धा जिल्ह्यात कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन ३४ शेतकºयांचा बळी गेला. त्यामुळे सतर्क होऊन शेतकरी आता चक्क हेल्मेट घालूनच पिकांवर फवारणी करू लागले आहेत.फवारणीमुळे होत असलेल्या विषबाधेच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील सहा जिल्ह्यांतून कीटकनाशके तपासणीचे प्रमाण वाढू लागले आहे. आॅक्टोबरमध्ये यवतमाळ जिल्ह्यात ४० नमुने तपासणीसाठी आले आहेत.- डी.आर. दारोरकर, रसायन शास्त्रज्ञ, अमरावती

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार