शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

विधान परिषदेसाठी आघाडी आमनेसामने

By admin | Updated: August 12, 2014 03:08 IST

जागेसाठी काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनीही अर्ज दाखल केल्याने सत्तारुढ आघाडीमधील मतभेद समोर आले.

मुंबई : विधानसभेतून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या एका जागेकरता २१ आॅगस्ट रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करून सर्वांना धक्का दिला. याच जागेसाठी काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांनीही अर्ज दाखल केल्याने सत्तारुढ आघाडीमधील मतभेद समोर आले. तर, शिवसेना-भाजपा युतीने उमेदवारच उतरविला नाही आणि लढाईआधी माघार घेतली. तटकरे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन विधान परिषद निवडणुकीत आपण डमी उमेदवार नसल्याचे सांगितले. काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या दबावतंत्रासमोर झुकेल आणि तटकरेंचा विधान परिषदेचा मार्ग मोकळा होईल किंवा काँग्रेसला राष्ट्रवादीने जागा सोडलीच तर विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात जास्त हिस्सा मागून घेतला जाईल, असे म्हटले जाते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १४ आॅगस्ट आहे. त्या दिवशी किंवा त्या आधी नेमके चित्र स्पष्ट होईल. काँग्रेसने यापूर्वी अनेकदा सहकार्य केलेले असताना राष्ट्रवादीने मात्र आडमुठेपणा कायम ठेवला आहे. तटकरे हे कोकणातील श्रीवर्धन मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व विधानसभेत करतात. अलिकडे रायगड मतदारसंघातून ते अवघ्या काही मतांनी लोकसभेची निवडणूक हरले होते. या पार्श्वभूमीवर आता ते विधानसभेची निवडणूक पुन्हा लढवतील, असे म्हटले जात असताना सोमवारी त्यांनी अचानक विधान परिषदेची वाट धरल्याने (पान ९ वर)