शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

Rain Alert: रात्री 11.30 पर्यंत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्यात मुसळधार; पुढील 36 तासही धोक्याचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 21:31 IST

Heavy Rain Warning for Maharashtra, Goa: रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून दोन ठिकाणी दरडी कोसळून 60 जणांचा मृत्यू झाला आहे. तर घाटमाथ्यावरील जिल्ह्यांनाही पावसाने झोडपून काढल्याने नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून दोन ठिकाणी दरडी कोसळून 60 जणांचा मृत्यू झाला आहे. तर घाटमाथ्यावरील जिल्ह्यांनाही पावसाने झोडपून काढल्याने नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, कोकणातील तीन जिल्ह्यांना तसेच गोव्याला, कर्नाटकातील किनारपट्टीवरील जिल्हे, बेळगावसह पुणे, मध्य महाराष्ट्राला पुढील दोन तास मध्यम ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Moderate to High Threat over Raigarh, Ratnagiri, Sindhudurg, Goa, Pune and Ahmadnagar districts of Madhya Maharashtra in next 06 hours.)

तसेच उत्तराखंड, कोकण, गोवा, कर्नाटक किनारपट्टी, मध्य प्रदेश, झारखंड, ओडीशामध्ये पुढील 36 तास मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भासह या भागात पूरस्थिती उद्भवण्याचा धोका हवामान खात्याने वर्तविला आहे. 

दरम्यान, महाड तालुक्यातील तळीये गावात गुरुवारी काेसळलेल्या दरडीमध्ये (Mahad Landslide) 49 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाेलादपूर येथील पडलेल्या दरडीमध्ये 11 असा एकूण 60 जणांचा बळी गेला आहे. पोलादपूर येथील किरकाेळ जखमींना महाड, पाेलादपूर, माणगाव आणि एमजीएम येथील रुग्णालयात दाखल केले आहे. तळीये हे गाव दरड प्रवण गावामध्ये नव्हते, जी गावे आहेत त्या गावातील नागरिकांना आधीच सर्तकतेच्या सुचना दिल्या हाेत्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :RainपाऊसRaigadरायगडRatnagiriरत्नागिरीgoaगोवाsindhudurgसिंधुदुर्ग