शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Pushpak express: कुणाचे हात, तर कुणाचे पाय धडापासून वेगळे; आक्रोशाने हादरला परिसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 20:21 IST

पुष्पक एक्स्प्रेस अपघात : लखनौवरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसची चैन ओढली गेल्याने भयंकर घटना घडली. यात १२ जणांचा मृत्यू झाला. 

Pushpak express Updates: उत्तर प्रदेशातील लखनौवरून मुंबईच्या दिशेने निघालेल्या पुष्पक एक्स्प्रेसमधील १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. आग लागल्याच्या अफवेमुळे अनेक प्रवाशी गाडीतून उतरले आणि दुसऱ्या रेल्वे रुळावरून पळू लागले. त्याचवेळी आलेल्या कर्नाटक एक्स्प्रेसने अनेकांना चिरडले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

कर्नाटक एक्स्प्रेसने प्रवाशांना चिरडल्यानंतरची दृश्ये थरकाप उडवणारी होती. चिरडल्या गेल्याने काही प्रवाशांचे हात तुटले गेले. तर काहींचे पाय धडापासून वेगळे झाले. काही अवयव तुटले मृतदेह गाडीच्या खाली पडलेले होते. 

घटनास्थळावरील दृश्य भयंकर होतं. काही मयतांसोबत असलेल्यांनी दे पाहून आक्रोश केला. मदत येईपर्यंत भयावह परिस्थिती घटनास्थळावर निर्माण झाली होती. 

पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकावर समोरुन येणाऱ्या रेल्वेगाडी चिरडून १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. 

या अपघातात जवळपास ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दुपारी ४ वाजता पुष्पक एक्स्प्रेस माहिजी-परधाडे स्थानक येण्यापूर्वी एका बोगीत चैन ओढली गेली होती.

त्यानंतर गाडीत आग लागल्याची अफवा पसरली आणि गोंधळ उडाला. त्यामुळे ५० ते ६० जण समोरच्या रुळावर धावले. त्याचवेळी आलेल्या कर्नाटक एक्स्प्रेसखाली प्रवाशी चिरडले गेले. 

रेल्वे बोर्डाच्या माहिती आणि सूचना विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी सांगितले की, 'भुसावळवरून अनेक लोक ट्रेनमध्ये चढले होते. त्यातील एकाने अलार्म चैन ओढली. त्यानंतर ते खाली उतरले. चुकीच्या पद्धतीने रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. रेल्वे उभे राहिल्याने ही दुर्घटना घडली.'

टॅग्स :AccidentअपघातIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेJalgaonजळगाव