शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

'माणसांपेक्षा मोदींना गाय-बैलांची चिंता जास्त'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 10:57 PM

समाजवादी पार्टीच्या सभेत अबू आझमींची टीका

अकोला : रेल्वे आणि एसटीमध्ये माणसांना बसायला जागा नाही. गर्दी करून लोक दररोज प्रवास करीत आहे. त्यांची कुणाला चिंता नाही. मात्र गायबैलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होते. माणसांपेक्षा मोदींना गाय-बैलांची चिंता जास्त आहे. गाय-बैलांची ऐवढीच चिंता असेल तर बजेटमध्ये तशी तरतूद करा. त्यांना जगवण्यासाठी उपाययोजना करा, असे आवाहन समाजवादी पार्टीचे नेते खासदार अबू आसिम आजमी यांनी केले. अकोल्यातील खुले नाट्यगृहात रविवारी रात्री आयोजित समाजवादी पार्टीच्या देश बचाओ-संविधान बचाओच्या जाहीर सभेत ते बोलत होते.ज्या मुस्लिमांनी ८०० वर्ष सत्ता गाजवली, त्यांना गद्दार ठरविले जात आहे. स्वातंत्र्य चळवळीत सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळकांसोबत लढा देत रक्त वाहणाऱ्या मुस्लिमांसोबत दुजाभाव केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. ताज महल, लाल किल्ला सोडून धर्म मानणाऱ्यांनी मुस्लिमांनी फाळणीच्या वेळी पाकिस्तान निवडला आणि सर्वधर्म मानणाऱ्या मुस्लिमांनी हिंदुस्तान निवडला. त्यामुळे हा देश कुणा एकाचा नाही, सर्वांचाच आहे, असे स्पष्ट करत आज देशात अनेक ठिकाणी मुस्लिमांना एकाकी गाठून बळजबरीने त्यांच्या तोंडून जय श्रीरामचे नारे वदवून घेतले जात आहे. मुस्लिमांना ठार मारले जात आहे. बनावट आरोपांमध्ये त्यांना अडकवले जात आहे असा आरोपही त्यांनी केला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcow vigilantesगोरक्षकांचा हिंसाचारAbu Azmiअबू आझमीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा