कोरोनाच्या लॉकडाऊन काळात कामगारांना पुरेशे वेतन दिले नाही. मागील महिन्यापासून कारखान्याचे उत्पादन पूर्ववत सुरु झाले असले तरी कामगारांना केवळ १५ दिवसांचे काम देण्यात येत आहे. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे. कामगारांना २६ दिवस ...
जिल्ह्यात सध्या ७७ कंटेन्मेंट झोन सुरू आहेत. तर ११५ कंटेन्मेंट झोन १४ दिवस पूर्ण झाल्याने बंद करण्यात आलेले आहेत. या ११५ कंटेन्मेंट झोनचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. ४०१ आरोग्य पथकाद्वारे १७ हजार ४१९ घरांचे सर्वेक्षण पूर्ण केलेले आहे. यामधील एकू ...
रमाई आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गरजु लाभार्थींना घरकूल बांधकामासाठी चंद्रपूर जिल्ह्यात सन २०१६-१७ ते सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये एकूण ११ हजार ८१८ घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट मंजूर आहे. त्यापैकी चार हजार ३५६ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेले असू ...
पैशाने सर्वकाही घेता येईल मात्र रक्ताची बाह्यनिर्मिती कदापि करता येत नाही. विशिष्ट गटाचा रक्त हवा असल्यास पैसे असूनही वेळीच तो रक्त गटाचा व्यक्ती किंवा रक्त मिळत नाही. गरीबांचे तर हाल होतात. वेळीच रक्त न मिळाल्याने रूग्णाला प्राण गमवावा लागतो. ही अने ...
देशसेवेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या निवृत्त जवानांची नोंद जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात केली जाते. मात्र, देशाच्या सीमेवर सध्या कार्यरत असणाऱ्या सैनिकांची नेमकी संख्या किती याबाबत जिल्हा प्रशासनाकडे नोंद नाही. जिल्हाधिकारी कार्यालय फक्त स्वातंत्र्यसैनिका ...
मान्सूनच्या सुरूवातीचा जून व जुलै महिना कोरडा-कोरडाच गेला. त्यामुळे जिल्ह्यात सुरूवातीपासून पावसाची तूट दिसून येत होती. मात्र मागील २-३ दिवस जिल्ह्यात सर्वदूर बरसलेल्या संततधार पावसामुळे काही तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली होती. शिवाय या संत ...
अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. केंद्र सरकारच्या २० लाख कोटींच्या पॅकेजपैकी १० हजार कोटींचे पॅकेज लघु व मध्यम उद्योगासाठी जाहीर केले होते. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मोठा गाजावाजा करून या पॅकेजची घोषणा केली होती. मात्र या पॅकेजमधील एकही रुपयाचा निधी एकाह ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ च्या तरतुदीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची वाहतूक करणाऱ्या वाहनांना गडचिरोली जिल्हाच्या हद्दीत प्रवेश व ...
वाढत्या लोकसंख्येमुळे वृक्षतोड व वनजमिनीवर अतिक्रमण करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भविष्यात यामुळे जंगले संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. देसाईगंज तालुक्यात आजमितीस शेकडो हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण करुन अनेक ठिकाणची वन जमीन व्यावसायिक प्रयो ...
पदोन्नतीत आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाची याचिका प्रविष्ठ आहे. असे असतानाही न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून देशातील इतर राज्यांनी पदोन्नतीचे आरक्षण दिले आहे. परंतु राज्य सरकारने याबाबत कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली नाही. तत्काल ...