परतवाडा ते धारणी-खंडवा-इंदूर या आंतरराज्य महामार्गात मेळघाटच्या बिहाली, घटांग, सेमाडोह, हरिसालपर्यंत सर्वाधिक घाटवळणाचा मार्ग आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित जंगलातून हा महामार्ग आहे. दोन वर्षांपासून हा मार्ग पूर्णत: खडतर झाला, तर दुसरीक ...
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे आंतरजिल्हा बदलीने रिक्त झालेल्या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे दिलेल्या रॅन्डम व विस्थापित झालेल्या शिक्षकांची विनंती बदली करण्याची मागणी आहे. भंडारा जिल्ह्यातील २६ शिक्षकांच्या जिल्ह्यात तर विभागीय आयुक्ताकडून आलेल ...
भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील पर्यटनस्थळ बंद असल्याने बिकट अवस्था निर्माण झाली आहे. कोरोनाचे कारण पुढे करून कुणीही याकडे लक्ष द्यायला तयार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याकडे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे लक्ष वेधले आहे. मनसेचे राज्य ...
भंडारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ४५० वर पोहोचली आहे. मात्र या संसर्गाबाबत नागरिकांसह शासकीय कर्मचारीही गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. गुरूवारी सकाळी १०.४० च्या सुमारास सर्वप्रथम पंचायत समितीचे कार्यालय गाठले. प्रवेशद्वारावर सॅनिटाईजर उपलब्ध नव ...
चंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच चारचाकी व दुचाकी खरेदी करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चंद्रपूर शहर मोठे असले तरी येथील मुख्य बाजारपेठ महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्गालगतच आहे. त्यामुळे महात्मा गांधी व कस्तुरब ...
नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळून पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ धुवावे, तसेच घरात व परिसरात स्वच्छता ठेवल्यास आजारापासून दूर राहता येईल. विशेष ेम्हणजे, दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मनपाने झोन क्र. २ अं ...
कोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम हा मध्यम सिंचन प्रकल्पात गणला जातो. मात्र या प्रकल्पाचे कार्यालय वनसडी किंवा कोरपना या जवळच्या ठिकाणी असणे गरजेचे असताना २० किलोमीटर अंतरावरील गडचांदूर येथे आहे. त्यामुळे येथून या प्रकल्पाचा कारभार सांभाळणे म्हणजे उंटावर ...
राजुरा तालुक्यातील वरोडा येथील प्रगतशील शेतकरी किशोर नांदेकर हे आपल्या शेतात दरवर्षी नवनव्या पध्दतीने विविध पिकांची लागवड करीत असतात. शेतकरी किशोर नांदेकर यांची वरोडा-नवेगाव या मुख्य रस्त्यालगत सात एकर शेती आहे. नांदेकर यांचे संयुक्त कुटुंब असल्याने ...
सिरोंचा हे शहर राष्ट्रीय महामार्गावर असून गोदावरी, प्राणहिता व इंद्रावती या तीन नद्यांच्या तिरावर वसले आहे. पुलाच्या बांधकामामुळे सिरोंचा हे तेलंगणा, महाराष्ट्र व छत्तीसगड या तीन राज्यांसाठी महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. तेलंगणा, महाराष्ट्र राज्यातून या ...
गेल्या २५ मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर अनेक उपाययोजना करण्यात आल्या. सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली. परिणामी सामान्य लोकांची गैरसोय होत आहे. कोरोना विरूद्ध लढण्याची प्रतिकार शक्ती जवळपास ८० टक्के लोकांनी दाखविली आहे. १५ टक्के ल ...