जुलै महिना संपत आला तरी पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात धानाची सर्वाधिक लागवड केली जाते. १८ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येते. यापैकी जुलैपर्यंत सात ते आठ हजार हेक्टरवर रोवणीची क ...
राज्यभरात याच प्रक्रियेनुसार कामांचे वाटप केले जाते. याकरिता शासनाने नियमांची चौकटही आखून दिली आहे. मात्र, जिल्ह्यातील ऊर्जानगर, घुग्घुस ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांवर ई टेंडरींग प्रणालीत छेडछाड केल्याचा ठपका ठेवून निलंबित केल्यानंतर यामागे एक रॅकेट ...
पोलीस मदत केंद्र येरकड, आत्मा व तालुका कृषी अधिकारी कार्यालय धानोराच्या संयुक्त विद्यमाने २५ जुलै रोजी येरकड येथे सेवगा लागवड शेतकरी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक ए.आर.शेलार, ए.डी.ठाकरे, आत्मा अंतर्गत तालुका श ...
विशेष म्हणजे ज्या जागेवर टॉवर उभा आहे त्या जागेच्या मालकाकडे मोबाईल टॉवर कंपनीचा संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांकासह सर्वकाही सहज मिळू शकत असताना नगर परिषदेने कारवाई न करण्यामागील दिलेले कारण अतिशय हास्यास्पद ठरत आहे. १५ दिवसांचा कालावधी उलटूनही अजूनपर् ...
धानोरा उपविभागांतर्गत येणाऱ्या सावरगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील सावरगाव ते मुरूमगाव मार्गावरील त्रिशुल पॉईंटवर, तसेच सावरगाव ते गॅरापत्ती मार्गावरील कनगडीजवळ सोमवारच्या रात्री नक्षलवाद्यांनी बॅनर लावून नक्षल सप्ताह पाळण्याचे आवाहन केले होते. दर ...
प्रा.घोनमोडे हे कामानिमित्त एमएच ३३-१६१४ क्रमांकाच्या कारने गडचिरोली येथे गेले होते. काम आटोपून ते आरमोरीकडे परत येत होते. दरम्यान देऊळगावजवळच्या वळणावर भरधाव कारचा टायर फुटला. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन समोरून येणाऱ्या सीजी ०७, बीक्यू ७७३५ या क्रम ...
जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी रोहीणी, मृग, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजाला पाणी विकत घेवून तर काही ठिकाणी इंजिन व मोटारपंपाच्या सहाय्याने पऱ्हे जगविण्याची वेळ आली. काही ठिकाणी रोवणी झाली आहे परंतु पुन्हा पाणी देण्यासाठी शेतकऱ्या ...
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इटियाडोह जलाशय आणि प्रतापगड पावसाळ्यात हिरवागार शालू परिधान करुन नव्या नवरीसारखे पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज राहते. पावसाळयात या भागातील नैसर्गिक हिरवेगार मनमोहक दृश्य व पर्वतरांगा पर्यटकांच्या आनंदात भर घालतात. त्यात अजू ...
तालुक्यात १७ हजार ५०० हेक्टर एकूण लागवड क्षेत्र आहे. यापैकी १६ हजार हेक्टर शेतीमध्ये भातपीकघेतले जाते. अर्थात भाताची शेती ही तालुक्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. अशात भाताची रोवणी खोळंबणे म्हणजे तालुक्याची अर्थव्यवस्था प्रभावित करणे होय. एकीकडे कोरोन ...
सिव्हील लाईन्स परिसर दाट लोकवस्ती व रात्रंदिवस वर्दळीचा हा भाग आहे. अशात आता येथे कोरोनाचा शिरकाव झाल्याने सिव्हील लाईन्सवासी दहशतीत वावरत आहेत. सध्या या दोन्ही भागात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून बाहेरील व्यक्तींचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. ...