ही अट पूर्णपणे काढून टाकण्यात आली असून, त्याऐवजी नाममात्र प्रीमियम (अधिमूल्य) आकारला जाणार आहे. या बदलामुळे करात किंवा शुल्कात कोणतीही कपात होणार नाही. ...
अनेकदा वाहनचालकांना चालानचे एसएमएस उशिरा जातात. हीच बाब लक्षात घेऊन प्रणाली अपग्रेड करण्यात येत आहे. राज्यात जुन्या चालानची मोठ्या प्रमाणावर वसुली बाकी आहे. काही लोक वारंवार कारवाई होऊनदेखील चालान भरत नाहीत. ...
आ. सुनील प्रभू यांनी लक्षवेधी सूचना मांडत या योजनेतील त्रुटींकडे सरकारचे लक्ष वेधले. या योजनेचे ऑडिट करून श्वेतपत्रिका काढण्याची मागणी त्यांनी केली. ...
ई-वाहन धोरण २०२५ अंतर्गत समृद्धी आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे आणि अटल सेतू या तीन महामार्गांवर टोलमाफी लागू करण्याचा जीआर २५ मे २०२५ रोजी जारी करण्यात आला आहे. ...
विशिष्ट भूखंडाच्या संपादनाबाबत बैठक बोलावणे आणि अधिका-यांना ‘भरपाई द्या किंवा जमीन परत करा’ अशा सूचना देणे, हा विषय त्यांच्या खात्याशी संबंधित नव्हता. त्यांचा हा निर्णय सार्वजनिक हितासाठी नसून व्यक्तिगत फायद्यासाठी असल्याचे प्रथमदर्शनी आढळते, असे निर ...