NCP SP MP Nilesh Lanke News: शरद पवार असे एकमेव कृषी मंत्री आहेत की, ज्यांच्या काळात विक्रमी शेतकरी कर्जमाफी झाली. शेतकऱ्यांमध्ये अशी भावना आहे की, शरद पवारांना भारतरत्न पुरस्काराने गौरविले गेले पाहिजे. ...
Maharashtra Assembly Winter Session 2025: टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत यासारख्या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या अधिछात्रवृत्तीधारक शिष्यवृत्ती योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू व वंचित घटका ...
Yavatmal : उद्योग-व्यवसायाला गती मिळेल आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील ही भावना यवतमाळ येथील विमानतळाच्या उभारणी मागे होती. मात्र, येथील जवाहरलाल दर्डा विमानतळ मागील दीर्घ कालावधीपासून उपेक्षित राहिले. ...
महाराष्ट्र अखंड राहावा, एकसंध राहावा यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची सहमती आहे. काँग्रेसने कितीही आपटली तरी वेगळा विदर्भ होणार नाही हे त्यांचे राजकारण आहे असा घणाघात संजय राऊत यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर केला होता. ...