आॅगस्ट महिना संपल्यानंतरही पावसाने पाठ फिरवल्याने यंदा मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अभूतपूर्व दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
शेतात शेतकरी जात असताना तीन चोरट्यांनी तोंडाला रुमाल लावून त्याला बेशुद्ध केले आणि दुसर्या शेतकर्यांना फोन करून 'भूक लगी हैं, खाना लाओ, तब इसे छोड देंगे' अशी धमकी दिली. ...
शीना बोरा हत्याकांडाचा गुंता दिवसेंदिवस वाढत असताना, इतके दिवस काहीच पत्ता नसलेला इंद्राणी मुखर्जीचा पहिला पती सिद्धार्थ दास बांग्लादेशमध्ये गेला असल्याची शक्यता सूत्रांच्या हवाल्याने ...
आजघडीला समाजामध्ये जाती-धर्मांचे प्रदंूषित वातावरण पसरले आहे. अशात या जातिभेदाच्या भिंती तोडून मानवतेचा संदेश देणारी आशादायी घटना शुक्रवारी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला चंद्रपुरात घडली. ...
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील भ्रष्टाचारात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील असू शकतील, असे समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले. ...
शीना बोरा हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या इंद्राणी मुखर्जींच्या अडचणीत आणखी भर पडली असून शीनाचा भाऊ मिखाईल बोराच्या हत्येची सुपारी घेणा-याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ...
पावसाअभावी मराठवाड्यात कोरडा दुष्काळ पडला आहे. या वर्षी तब्बल बाराशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, परंतु याचे राज्य सरकारला कोणतेच गांभीर्य नाही ...