गणपती विसर्जनासाठी मालाड (पूर्व) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलाव आता दुर्गंधीमुक्त झाला आहे. त्यामुळे दिंडोशी परिसरातील गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
गणेशोत्सवाच्या काळामध्ये कुटुंबासह घराबाहेर पडणाऱ्या भक्तांवर नजर ठेऊन असलेले चोऱ्या, लूटमार करणारे गुन्हेगार सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत ...
मुंबईसह राज्यात सर्वत्र साजऱ्या होत असलेल्या गणेशोत्सवाच्या काळात मुंबई पोलीस दलातील ३५ हजार जवानांसह राज्य दहशतवादविरोधी दल, फोर्स वन, शीघ्र कृती दल, ...
केंद्रात व महाराष्ट्रातील सत्तेत भाजपासोबत भागीदार असूनही बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआच्या मित्रपक्षांमध्ये स्थान न मिळाल्याने दुखावलेल्या शिवसनेने ‘एकला चलो रे’चा नारा देत ...
स्मृतिभ्रंश (अल्झायमर) हा आजार अनेकांच्या आयुष्याची संध्याकाळ काळीकुट्ट करीत असून, म्हातारपण पोखरत आहे. संपूर्ण देशात लोकसंख्येच्या ३ टक्के म्हणजे ३७ लाख ज्येष्ठ नागरिक अल्झायमरने त्रस्त आहेत ...
पानसरे, दाभोलकरांचे खरे खुनी शोधायलाच हवे. पण पुरोगाम्यांना खूश करण्यासाठी कुत्र्याचे माकड करून तपासाचा बोकड करून हिंदुत्वाला टार्गेट नका असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. ...