पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आलं आहे. जम्मूच्या कुपवाड्यातील माछिल सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात सांगलीचे नितीन सुभाष कोळी शहीद झाले आहेत. ...
दिवाळीत पहाटे उठून 'अभ्यंगस्नान' केले जाते. शरीराला तेल चोळून, उटणे लावून आंघोळ करण्याची पारंपरिक पद्धत आहे. आयुर्वेदानुसार या 'अभ्यंगस्नाना'चे विशेष महत्त्व आहे. ...