शहरातील विकास कामांकरिता नगरपालिकेला १० कोटी रुपयाचा विशेष निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध विकास कामे केली जात असून ही कामे नियमबाह्य तसेच सदोष असल्याने निधीची उधळपट्टी होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आह ...
जिल्ह्यात सामान्य व दुर्बल घटक कुटुंबात अतिलठ्ठपणाचा आजार असलेले रुग्ण अपवादात्मक स्थितीत आढळतात. लठ्ठपणा हा श्रीमंतांचा आजार म्हणून ओळखला जातो. या शस्त्रक्रियेसाठी ९५ लाखांची यंत्रसामुग्री खरेदी केली जात आहे. शस्त्रक्रियागृहात याहीपेक्षा महत्त्वाचे ...
यंदाच्या पावसाळ्यात संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे वणी व मारेगाव तालुक्यातील सिंचन तलावांची अवस्था अद्यापही बिकट आहे. या तलावात थोडेफार पाणी साचले असले तरी अद्याप ११.९ टक्क्यांनी हे तलाव रिते आहेत. ...
नगरपरिषद हद्दीत कुठल्याही बांधकाम त्यात गॅसपंप टाकायचा असेल तर अनेक निकषांची पूर्तता करावी लागते. येथील दारव्हा मार्गावर प्रभाग २६ मध्ये गॅसपंपाच्या खोदकामात पाणीपुरवठ्याची मुख्य पाईपलाईन फुटली. यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. तर मागील १५ दिवसांपा ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील दंत चिकित्सा विभाग नामधारीच होता. येथे अतिशय जुजबी उपचार सुविधा मिळत नव्हती. आता या विभागाला नव्याने कार्यान्वित केले जात आहे. अत्याधुनिक उपचार सुविधा मिळविण्यासाठी अत्याधुनिक यंत्र सामग्री खरेदी केल ...
या आदिवासींच्या अज्ञानाच्या गैरफायदा घेऊन जमीन बळकवल्या प्रकरणी लोकमतने या आधीदेखील वेळावेळी वृक्ष प्रसिध्द करून प्रशासनाचे लक्षही वेधलेले आहे. मात्र त्यावर ठोस कारवाई न केल्यामुळे परिहत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विशाल गुफ्ता यांनी आदिवासी शेतकरी विठ ...
रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून २४ जण बेपत्ता झाल्याची घटना मंगळवारी घडली. यामुळे राज्यभरातील धरणाच्या देखभाल दुरूस्तीचा मुद्दा एैरणीवर आला आहे.गोंदिया जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सिरपूरबांध धरणाची मागील ४९ वर्षांपासून दुरूस्तीच क ...
सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम घटेगाव येथील जिल्हा परिषद शाळेसमोरून अपहरण करण्यात आलेला रौनक गोपाल वैद्य (७) गुरूवारी (दि.४) सुमारे ३३ किमी अंतरावरील देवरी तालुक्यातील पुतळी (शेंडा) येथे सुखरूप आढळला. पोलिसांनी त्याला पालकांच्या सुपूर्द केले. पण रौनकच ...
केंद्रीय कृषी मंत्रालयाने खतावर कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या लिकींग करण्याचा प्रकार बंद करण्यासाठी विविध उपाय योजना केल्या. मात्र यानंतरही लिकींगचा प्रकार सुरूच आहे.आरसीएफ कंपनीने १२ टन युरियावर ५ टन सुफला खताची सक्ती विक्रेत्यांवर केली जात आहे. ...
काँग्रेसने स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून महिलांना सक्रीय राजकारणात महत्त्वपूर्ण स्थान दिले. काँग्रेस पक्षाने महिलांसाठी ५० टक्के आरक्षण घोषित करून समानतेचा अधिकार व अनेक योजनांच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाला मजबूत करण्याचे कार्य केले आहे. असे मत आम ...