नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
भारत हा कृषिप्रधान देश असूनही अन्नदाता शेतकऱ्याची परवड सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, ही जटिल समस्या बनली आहे. स्वामीनाथन आयोगाने शेतमालाच्या उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा, अशी सूचना केली आहे. सरकारने त्याच अनुषंगाने हमीभाव जाहीर ...
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने इंधनाच्या दरांमध्ये दरदिवशी वाढ होत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कर कपातीची सर्वसामान्यांना अपेक्षा होती. पण पेट्रोल आणि डिझेलवर करवाढ केल्यामुळे आणि राज्याच्या व्हॅट आकारणीसह नागपुरात पेट्रोलच ...
भाजपमध्ये ना गटबाजी आहे ना मनभेद किंवा आपापसातील भांडणंसुद्धा नाहीत, त्यामुळेच भाजपचा जनाधार वाढत आहे, असे स्पष्ट मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले. नेत्यांनी कर्यकर्त्यांचा सन्मान करवा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. लोकसभा निव ...