नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
भाजपच्या निवडणुकीचे तंत्र अगदी इंग्रजांसारखे आहे. त्यांनी गोमातेवरून फुटीरतेचे राजकारण करून देशभरात दुही निर्माण केली. हे बंद केले पाहिजे. मी जनसामान्यांच्या वेदना घेऊ न राजकारणात आलो, कष्टाने उभा झालो. ...
जात, धर्म बाजूला ठेवत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी तत्पर असून रुग्णवाहिकेच्या माध्यमातून परिसरातील आरोग्यसेवेला बळकटी आणण्याचे कार्य प्रत्यक्ष हातून होत आहे, हा आनंद न मोजण्यासारखा आहे, अशी भावना राज्याचे अर्थ, नियोजन, वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पा ...
आधीच महागाई गगनाला भिडत आहे. सर्वसामान्य नागरिक या महागाईमुळे भरडले जात आहे. असे असतानाच आता दुकानदारांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे. वजनात घोळ केली जात असून अनेक ठिकाणी वजनाच्या नावाखाली दगड, लोखंडांचा वापर केला जात असल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळू ...
सीआरपीएफ ३७ बटालीयनच्या वतीने पाणी टंचाईच्या प्रश्नावर मात करण्यासाठी येथील प्राणहिता मुख्यालयाच्या परिसरात तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. आता पहिल्याच पावसाने या तलावात पाणी साचले असून प्राणहिता मुख्यालयाच्या परिसरात लावण्यात आलेल्या १ हजार रोपट् ...
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदारांमध्ये जनजागृती करण्याकरिता स्वीप कार्यक्रमाअंतर्गत कॅम्पस अॅम्बेसिडर प्रतियोगिता राबविण्यात आली होती. अंतिमत: पात्र झालेल्या स्पधेर्कांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते बक्षीसांचे वितरण करून गौरवण् करण्य ...
गडचिरोली शहरातील आठवडी बाजारात रस्त्याच्या बाजुला पुन्हा वाहनांची पार्र्किंग सुरू झाली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असून सदर वाहनधारकांवर कारवाई करण्याची गरज आहे. गडचिरोली शहरातील आठवडी बाजार मूल मुख्य मार्गावर अगदी रस्त्याच्या बाजुला भरतो. ...
कमलापूर-छल्लेवाडा मार्गावरील चिंतलगुडम गावात ५ जुलै रोजी झाड कोसळल्याने मागील तीन दिवसांपासून या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. मागील आठ दिवसांपासून कमलापूर परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. ...
ग्रामपंचायत हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. गावाचा विकास होण्यासाठी ग्रामपंचायतपासून विकासाची सर्व चाक व्यवस्थित राहिली पाहिजे. नालवाडी ग्रामपंचायतीने विकासाकडे झेप घेतली आहे, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले. ...
वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे भारतीय लष्कराच्या दारूगोळा डेपोमध्ये झालेल्या स्फोटात मरण पावलेल्या जवानांना शहिदांचा दर्जा देण्याची मागणी केली होती. या मागणीवर काय कार्यवाही झाली? ...
ग्रामीण भागाला मुख्य मार्गाशी जोडण्याकरिता रस्त्यांचे जाळे विनण्यात आले. परंतु या रस्त्यांच्या देखभाल दुुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने रस्त्याची वाट लागली आहे. जागोजागी खड्डे पडल्यामुळे या रस्त्यांवरुन प्रवास करणे जीवघेणे ठरत ...