झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येचे संकट देशाच्या विकासाच्या दृष्टीने अडचणीची बाब ठरते. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाकडून गर्भनिरोधक साहित्य व औषधे उपलब्ध करून दिली जातात. परंतु लाभार्थ्यापर्यंत ते पोहचत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्य ...
वन विकास महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांपासून पेन्शन न मिळाल्याने त्यांना विविध आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कर्मचारी पेन्शनसाठी संबंधित विभाग आणि बँकेच्या पायऱ्या झिजवित आहेत. मात्र अद्यापही त्याची दखल घेण ...
मागील सात-आठ महिन्यांपासून कंत्राटदाराने पगार न दिल्याने त्रस्त झालेल्या अग्निशमन विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अखेर गुरूवारपासून (दि.११) कामबंद आंदोलन केले. नगर परिषदेला सर्व प्रकरण माहिती असतानाही कंत्राटदारावर काहीच कारवाई होत नसल्याने येथे सर् ...
पंढरपूर - गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आषाढी एकादशीनिमित्त आज विठ्ठलाचं दर्शन घेतलं. यावेळी महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडू दे असे साकडे पांडुरंगाला ... ...
शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात राष्ट्रीयकृत बँका मोठ्या प्रमाणात पिछाडीवर असून या बँकानी आत्तापर्यंत केवळ २० टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेच्या किचकट प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांनी सुध्दा या बँकाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आह ...
केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राज्य महामार्गाच्या बांधकामासोबतच परिसरात जलसंधारणाची कामे करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्या निर्णयाचे फलित आता दिसू लागले आहे. दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात महामार्गांसह पाणीही उपलब्ध होऊ ल ...
तालुक्यातील घोटी येथील सरपंच जितेंद्र डोंगरे यांच्यावर उपसरपंचासह आठ सदस्यांनी अविश्वास आणला. बुधवारी (दि.१०) घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत अविश्वास ठराव पारित प्रस्ताव पारित करण्यात आला. ...
गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना र्जीण झालेला उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. जुना जीर्ण उड्डाणपूल पाडण्याचे काम नागपूर येथील एका एजन्सीला देण्यात आले आहे. ...
शेतीला निसर्गही साथ देत नसल्याने शेतकरी, शेतमजूर मेटाकुटीला आला आहे. या सर्वांचा परिणाम थेट कशावर होतो, तो गरिबीत जीवन जगणाऱ्याच्या. राहणीमान, आरोग्य आणि शिक्षणावर माझ्या भागातील कोणत्याही व्यक्तीला किमान आरोग्य आणि............. ...
शासनाच्यो निराधार व गरीबांसाठी अनेक योजना आहे. परंतु दफ्तर दिरंगाईमुळे या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना वेळेत मिळत नाही. त्यामुळे निराधारांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच या वृत्ताची दखल घेत आमदार डॉ. पंकज भोयर यांनी बैठक ब ...