संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बिबट्यानंतर आता मसण्याउद या प्राण्याची भीती वाढली आहे. चार ते पाच मसन्याउदच्या कळपाने प्रशासकीय इमारतीत ठिय्या मांडला आहे. दोन दिवसांपूर्वी विद्या विभागातील कागदपत्रांची प्रचंड नासधूस या कळपाने केली. ...
पैशांच्या हव्यासापोटी हद्दीबाहेर जाऊन कारवाईचा बनाव करुन एलसीबी भंडाराचे शिपाई सर्व सामान्यांची लूटमार करीत असल्याचा प्रकार तालुक्यात पहावयास मिळाला. पोलीस खात्यातील प्रत्येक विभागात वेगवेगळे बिट तयार करुन त्या बिटाकरिता कर्मचारी देखील नियुक्त करण्या ...
तालुक्यातील वैनगंगा नदीवरील बाम्हणी व सुकळी (देव्हाडी) रेतीघाट महसूल प्रशासनाने पुन्हा मोकाट सोडल्याचे दिसत आहे. घाट लिलाव नसतांना दोन्ही रेती घाटातून रेतीचे अवैध सर्रास उत्खनन सुरु आहे. सध्या दोन्ही रेतीघाटावर रेतीचा अवैध साठा आहे. ...
नागपूर लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक खर्च भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी केला. त्यांच्या पाठोपाठ काँगे्रस उमेदवार नाना पटोले यांचा क्रमांक आहे. दोघांच्या मतांमधील अंतर दोन लाखांच्यावर असले तरी खर्चातील तफावत मात्र केवळ ८० हजाराच्या घरात आहे. ...
जिल्हयातील धारगाव उपसा सिंचन प्रकल्पातील पहिल्या टप्याचे काम गतिमान करण्यासाठी सात महिन्यापुर्वी शासनाने निर्देश दिले होते. मात्र या कामांना गती नसल्याचे पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या लक्षात आले. यात जलसंपदा, मदत पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम, गोसे ...
पावसाळा सुरू होऊन सव्वा महिन्याचा कालावधी उलटला. परंतु अद्यापही वरुणराजाने कृपादृष्टी दाखविली नाही. दमदार पावसाअभावी सव्वा महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील एकाही नदी नाल्यांना पूर गेला नाही. त्यामुळे भर पावसाळ्यात जिल्ह्यातील मोठे, मध्यम लघु प्रकल्प ...
ज्याप्रमाणे शासकीय वसतिगृह कर्मचाºयांना वेतनश्रेणी लागू आहे. त्याचप्रमाणे अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करावी, वसतिगृहांना नारीनिकेतन अन्न या योजनेचे धान्य उपलब्ध करून द्यावे यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय अनुदानित वसतिगृह अधीक् ...
रोहिणी, मृग पाठोपाठ आद्रादेखील कोरडे गेल्याने शेतकऱ्यांची आशा ६ जुलैपासून सुरू झालेल्या पुनर्वसू नक्षत्रावर होती. या नक्षत्रकाळात जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता वर्तविली गेली. प्रत्यक्षात या नक्षत्रातही पावसाचा खंड पडला. त्यामुळे दुबार पेरणीचे सावट आह ...
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात निसर्ग सौंदर्याने नटलेल्या विदर्भातून याची सुरूवात होते. विदर्भ म्हटले की समृद्ध जंगल आणि त्यातील वन्यप्राणी जीवन हेच समीकरण समोर येते. ...