शिक्षणहक्क कायद्याचा विस्तार करून ३ ते १८ वर्षे वयोगटांतील सर्वांना मोफत, सक्तीचे व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची शिफारस राष्ट्रीय शिक्षण धोरणात करण्यात आली. ...
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक, इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक प्रत्यक्षात येण्याची चिन्हे दिसत नाहीत. ...
आणिबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांपैकी जे मानधन घेतात आणि घेत नाहीत अशा सर्वांना सन्मानपत्र दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिले. ...
समाजसेवेचे व्रत घेतलेल्या डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे डी. लिट पदवी प्रदान करण्याची घोषणा विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी येथे केली. ...
जिल्ह्यांत पर्यटन आणि पूरक उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रायगडचे खा. सुनील तटकरे यांनी ‘लोकमत’च्या खासदार कट्टा कार्यक्रमात सांगितले. ...
अमरावतीत असलेले भातकुली तहसील कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे, अन्यथा ५ जुलै रोजी भातकुली तहसील कार्यालयास कुलूप ठोकणार, असा निर्वाणीचा इशारा युवा स्वाभिमान पार्टीने दिला आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना मंगळवारी ...
धनज गॅस प्लांटवरून येणारा ट्रक बडनेरापासून जवळच असलेल्या बेलोरा येथील महामार्गावर वळण घेताना उलटला. सुदैवाने ट्रकमध्ये रिकामे सिलिंडर होते. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. मंगळवारी दुपारी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडून घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर् ...
केंद्र सरकारकडून २०० रुपये, तर राज्य सरकारकडून ४०० रुपये असे मिळून विधवा, परिक्तत्या, निराश्रित, निराधारांना दरमहा ६०० रुपये मानधन दिले जाते. आजमितीला चहा घ्यायचे म्हटले तरी २० रुपये लागतात. म्हणजेच महिन्याभराच्या चहाचेच मानधन मिळणार का? या निराधारां ...