विखुरलेल्या रिपब्लिकन चळवळीमध्ये बंधूभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकसंघपणे पुढील वाटचाल करण्यासाठी ‘रिपब्लिकन जनशक्ती महाआघाडी’ची स्थापना करण्यात आली आहे. निवडणुकीत राज्यातील धर्मनिरपेक्ष आघाडीमध्ये जागा वाटपात ...
तुमचे अध्यात्म हे तुमच्यापासून वेगळे नाही आणि त्यासाठी ईश्वरप्राप्ती वगैरे काही नसते. इथेच तुमचा ईश्वर तुम्हाला सापडतो. मात्र, तुम्ही आणि तुमच्या अध्यात्मामध्ये अडथळा निर्माण करणारा तुमचा अहंकार आहे.. असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याता सतीश फडके यांनी ...
‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर देण्यात आलेल्या ट्रॅक्टर अनुदानाचे पैसे कृषी विभागानेच अडवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ...
गुंडांनी शस्त्राच्या धाकावर तीन आठवड्यात दुसऱ्यांदा हैदोस घालून वाहने, दुकान, बारमध्ये तोडफोड करण्याची घटना घडल्याने गणेशपेठ परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. गणेशपेठ पोलिसांच्या नाकर्तेपणामुळेच गुंड वारंवार असे प्रकार करण्याची ह ...
नशेत टुन्न असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे मंगळवारी शहर पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली. शांताराम मोजे असे या पोलीस कर्मचाºयाचे नाव असून, तो मुख्यालयात कार्यरत (मात्र, गैरहजर) असल्याचे समजते. ...
महिनाभरातच गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. पीओपी मूर्तीच्या विक्रीवर निर्बंध असले तरी अशा मूर्ती बाजारात विक्रीला असतातच. त्यामुळे जलसाठ्यांचे नुकसान होते. हा प्रकार थांबविण्यासाठी आणि मूर्तीची विक्री रोखण्यासाठी मनपा प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अ ...
विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र (एसटीआरसी), गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत बांबू हस्तकला व उपजीविका कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून धानोरा तालुक्यातील कोंदावाही या गावाची ‘आदर्श बांबू ग्राम’कडे वाटचाल सुरू झाली आहे. ...
अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील कमी उत्पन्न गटातील शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध करून आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्र ांती योजना आणली आहे. ...
एमआयडीसी हिंगणा परिसरात वाढते अतिक्रमण, चोरी आणि खुनांच्या घटनांनी उद्योजक त्रस्त आहेत. यावर काटेकोर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी चेकपोस्ट वाढवावी, अशी मागणी एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे (एमआयए) अध्यक्ष चंद्रशेखर शेगांवकर यांनी पोलीस सहायक आयुक्त ...
आठ ते दहा दिवसांपासून कधी संततधार तर कधी मुसळधार पडणाऱ्या पावसाने अहेरी उपविभागात नदी, नाल्यांना पूर आला होता. अहेरी उपविभागात अतिवृष्टी झाल्यामुळे भामरागडच्या पर्लकोटा नदीला पूर आला होता. दरम्यान पर्लकोटा पुलावरील वाहतूक दोन ते तीन दिवस बंद पडली होत ...