अतिवृष्टीमुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्हा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राने साडेचार लाख क्युसेक पाणी सोडण्याची मागणी कर्नाटक सरकारकडे केली आहे. ...
सध्या नागपूरच्या मेडिकलमध्ये दीड ते दोन महिना पुरेल एवढाच औषधांचा साठा आहे. धक्कादायक म्हणजे, मेडिकल प्रशासनाला चंद्रपूर व गोंदिया येथून उसनवारीवर औषधे घेण्याची वेळ आली आहे. ...