रणजीत सावरकर यांनी सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांची हात जोडून माफी मागितली नाही, केवळ काही अटी मान्य केल्या, हे जगजाहीर असतानाही खोटे विधान करून त्यांची बदनामी केली आहे. ...
अचलपुरात भाजीबाजारात १०० ते १२० रुपये प्रतिकिलो कांदा मिळत आहे. घाऊक बाजारात ६० ते ७० रुपये प्रतिकिलो कांदा विकला जात आहे. वाढलेल्या कांद्याच्या भावामुळे एरवी किलो-किलो कांदा नेणारे दाम्पत्य एक-एक पाव कांदा विकत घेताना दिसून येत आहेत. कांदा महाग झाल् ...
अचलपूर तालुक्यात जवळपास १९ हजार ५८१ हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. यात कपाशीचे पीक चांगले असतानाच यावर्षीच्या सततच्या पावसाने शेतात फुटलेला कापूस ओलाच असताना वेचण्यात आला. त्यामुळे पहिल्यांदाच कापूस उन्हात वाळू घालण्याची वेळ शेतकऱ्य ...
राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलेच अधिवेशन असून, नागपूर येथे १६ डिसेंबरपासून या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मंत्रीमंडळासह राज्यभरातील आमदार आणि प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांची या काळात नागपुरात वर्दळ राहणार आहे. अशा स्थितीत आंदोलने होण्याच ...
तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो मागील १५ वर्षापासून कायम बंद आहे. मोहाडी तालुक्यातील एलोरा पेपर मिल हा कारखाना दोन वर्षापूर्वी बंद पडला. वैनगंगा शुगर अँड पॉवर कारखाना, देव्हाडा बु. येथे आहे. सदर कारखाना वर्षातून पाच ते सहा महिने बंदच राहतो. सदर कारखान्या ...