चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत तालुकास्तरीय तीन दिवसीय विज्ञान प्रदर्शन भेंडाळा येथील विश्वशांती विद्यालयात आयोजित करण्यात आल्या आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवारी पं. स. सदस्य धर्मशीला सहारे यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनात तालुक्यातील एकूण ९६ शाळा सह ...
सिरोंचा तालुक्यातील बहुतांश भाग हा नक्षलग्रस्त व आदिवासी बहूल आहे. या तालुक्यातील सागवान प्रसिध्द आहे. जंगलाच्या माध्यमातून शासनाला शेकडो कोटी रूपयांचा महसूल उपलब्ध होते. मात्र या तालुक्याच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. गावांमध्ये मूलभूत सो ...
लष्कराच्या फ्रिजवल गाई शेतकऱ्यांना देण्यासंदर्भात सोमवारी (दि.१६) येथील वळू माता संगोपन केंद्रात झालेली बैठक कोणत्याही ठोस निष्कर्शाविना संपली. यावेळी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीने त्यांच्याकडील गाई शेतकऱ्यांना देण्यासाठी आताप ...
शिक्षक भारतीच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी पंचायत समिती सेवानिवृत्त विस्तार अधिकारी सी.बी. पाचोळे यांचाही सत्कार करण्यात आला. जूनी पेंशन हक्क संघटनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र चव्हाण,जिल्हा सरचिटणीस प्रमेश बिसेन, विभागीय उपाध्य ...
आर्थिक भूर्दंड बसत असल्याने बरेच विद्यार्थी शाळेत जात नाही. त्यामुळे स्मार्ट कार्ड पास विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखीचे झाले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची सोय नसल्याने विद्यार्थी शहरात शिकण्यासाठी येतात. मानवविकास योजनेतंर्गत विद्यार्थिनी ...
प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात यंदा एकूण २ लाख ३४ हजार ९५७ हेक्टर जमिनीवर कपाशीची लागवड झाली. यात कोरडवाहू शेतजमिनीचाही समावेश आहे. सुरूवातीला बोंडअळीचा प्रादुर्भाव कपाशी पिकावर थोड्या प्रमाणात दिसून आला. त्यावेळी कृषी विभागाने नियोजनबद्ध कार्यक्रम आ ...
शांती मोर्चाची सुरूवात स्थानिक विश्रामगृह भागातील छोटी मशीद झाली. या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केले. सदर मोर्चाने उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर धडक दिली. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना सादर करण् ...
कामगारांच्या समस्या सोडविण्यात याव्या या मागणीसाठी सोमवारी नागपूर विधीमंडळावर मोर्चा नेण्यात आला. कामगाराच्या या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी केले. या मोर्चेकऱ्यांचे निवेदन राज्याचे वित्त नियोजन व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांन ...
सेलू येथे वळणमार्गावरील दोन टप्प्यांवर पूर्वी बस थांबा होता. तेव्हाही वाहक सेलूचे प्रवासी घेण्यास नकार देत होते. आता सेलूपासून दूरवर अंतरावरून नवा मार्ग सुरू झाला आहे. बहुतांश जलद बसेस सरळ मार्गे नवीन रस्त्याने धावत असल्याने सेलूला थांबण्याचा प्रश्नच ...
अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे तरुणी, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच शहरातही रोडरोमिओंमुळे तरुणी, महिला असुरक्षित झाल्या आहेत. काल-परवा बॅचलर रोडवर दुचाकीचालक दोन तरुणांनी आर्वी नाका चौकापासून धुनिवाले चौकापर्यंत शिकवणीला जाणाºया ...