तळमजल्यातील पायऱ्यांनी वळू थेट चौथ्या मजल्याच्या टेरेसवर पोहोचल्याने रुख्मिणी प्रभागातील गांधीनगरात खळबळ उडाली. वळूला अचानक चौथ्या मजल्यावर पाहून अचंबित झालेल्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ...
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये कोणताही मतदार हा मतदानापासून वंचित राहू नये, याकरिता ग्रामस्तरावर व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले. ...
देशात बेरोजगारीची फार मोठी समस्या आहे. ती दूर करण्यासाठी नोकरी मागण्याचा कायदेशीर हक्क नाही. म्हणून केंद्र सरकारने ‘भगतसिंग राष्ट्रीय रोजगार हमी कायदा’ या नावाने कायदा करावे, अशी मागणी युवक - विद्यार्थी मेळाव्यात भाकपचे जिल्हा सचिव व माजी नगर सेवक हि ...
पवनी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत अड्याळ येथील दोन घरे गुरूवारी सायंकाळी कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी या कुटुंबांना मात्र उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. ...
ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यासाठी शासनाचे लक्ष देण्यासाठी जिल्ह्यातील सातही पंचायत समिती समोर आज महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या नेतृत्वात धरणे देण्यात आले. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर २२ आॅगस्टपासून संपूर्ण राज्यात कामबंद आंदोलनाचा इ ...
आठ दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने शुक्रवारी उसंत घेतली असली तरी धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. गोसेखुर्द प्रकल्पाचे ३३ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशार ...
भारत सरकारच्या कोळसा मंत्रालयाने देशातील ७१ नवीन कोळसा खदानी सुरु करण्याबाबत २० आॅगस्ट २०१८ ला अधिसूचना प्रकाशित केली होती. ७१ मधील १० कोळसा खदानी भद्रावती, वरोरा तालुक्यात आहे. ...
जुलैच्या शेवटच्या आठवडयापर्यंत निसर्गाच्या लहरीपणाचा फटका खरीप हंगामाला बसला. शेतकऱ्यांना जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पावसाची प्रतीक्षा करावी लागली होती. मात्र गेल्या २९ जुलैपासून पावसाने दमदार हजेरी लावली. सततच्या पावसानंतर आज शुक्रवारी ...