तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो मागील १५ वर्षापासून कायम बंद आहे. मोहाडी तालुक्यातील एलोरा पेपर मिल हा कारखाना दोन वर्षापूर्वी बंद पडला. वैनगंगा शुगर अँड पॉवर कारखाना, देव्हाडा बु. येथे आहे. सदर कारखाना वर्षातून पाच ते सहा महिने बंदच राहतो. सदर कारखान्या ...
अधिवेशन सुरू झाल्याच्या अगदी पहिल्या दिवशीच धानोरकर यांनी देशाच्या आर्थिक स्थितीवर प्रश्न विचारून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना घेरले. देशामध्ये मंदीची स्थिती निर्माण झाली आहे आणि त्याला केंद्र सरकारच जबाबदार आहे. आता या मंदीचा परिणाम सर्व क्षेत् ...
जिल्ह्यातील कोरपना, राजुरा, वरोरा, भद्रावती परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली आहे. मागील दोन वर्षात बोंडअळीने शेतकऱ्यांना त्रस्त केले. यावर कशीबशी मात करीत नाही तोच यावर्षी ऑक्टोबर महिन्यातील सततचा पावसामुळे होत्याचे नव्हते झाले. ...
आरमोरी मार्गावरील मंगल कार्यालयात श्री संत जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशिय संस्था, महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा, विदर्भ तेली समाज महासंघ, संताजी सोशल मंडळ व समस्त तेली समाजाच्या वतीने श्री संत जगनाडे महाराज जयंती उत्सव तेली समाज मेळावा व ...
भारतीय लष्कराच्या दुधाळू फ्रिजवाल गायी शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यासोबतच त्या दुधाच्या संकलनातून ‘गोंडवाना’ दूध ब्रँड निर्माण करण्यासाठी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीला ३८३ गायी सुपूर्द करण्यात आल्या होत्या. पण दोन महिन्यात कोणत ...
गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांची आर्थिक स्थिती अतिशय कमकुवत आहे. त्यामुळे अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या सुध्दा अधिक आहे. जिल्हाभरातील सुमारे १ लाख २२ हजार ६६८ नागरिकांना अनुदानाचे वितरण केले जाते. लाभार्थी निवडीची प्रक्रिया ...
अमरावतीच्या डॉ.अविनाश चौधरी यांच्याकडे अश्विनीचे उपचार आणि डायलिसिस सुरू होते. मुलीच्या वेदना आणि दु:ख आई अगदी जवळून अनुभवत होती. दरम्यान, अश्विनीची आई वनिता दत्तात्रय कसंबे यांनी मुलीला किडनी देण्याचा संकल्प केला. मुलीचे प्राण वाचविण्यासाठी माऊली पु ...
अजाणत्या आईवडिलांनीच भिकेला लावलेल्या मुली शिक्षणच काय समाजापासूनही दूर होत्या. काही मुली तर चक्क गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बापाच्या पोटी जन्मल्या अन् वेगळेच शिक्षण घेऊ लागल्या होत्या... पण या मुलींना शोधून, समजावून त्यांना शाळेत आणले गेले. दूषित वाता ...
खा. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, सर्वसामान्य जनता मोठ्या आशेने आपल्याकडे बघते आहे. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला यांचे मोठे प्रश्न आहेत. ते प्रश्न आपल्याला सोडविता आले पाहिजे. सत्ता आली म्हणून आनंदोत्सव साजरा करताना जबाबदारी वाढली याचे भानही ठे ...
त:ची संवाद साधण्याची ताकत ज्यात आहे तोच खरा यशस्वी होतो. हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे, असे प्रतिपादन माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंतराव पुरके यांनी केले. ते राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते. ...