नारळी पौर्णिमेनंतर खऱ्या अर्थाने सण-उत्सवांना प्रारंभ होतो. या काळात सुकामेव्याचे दर वधारतात. यंदाच्या दरवाढीवर मात्र पाकिस्तानसोबत व्यापार बंद करण्यात आल्याचा परिणाम दिसून येत आहे. अंजीर, अक्रोडचे दर हजारपार असून खारिकच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. ...
मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) आणि वंचित बहुजन आघाडीत विधानसभेच्या तोंडावर बेबनाव निर्माण झाला आहे. जागा वाटपावरून दोन्ही पक्षांतील नेते एकमेकांवर तोंडसुख घेत आहेत. ...
नागपूरवरुन जामकडे सेंटिगचे पाईप घेऊन जात असलेल्या भरधाव ट्रक अनियंत्रित होत कालव्यात पडला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना तालुक्यातील नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग ७ वरील आजदा शिवारात घडली. ...
महत्मा गांधी यांची विचार दृष्टी भारतच नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रासंगिक आहे. गांधीजींच्या सभ्यता विषयक विचारांचे मूल्यांकन होणे आवश्यक आहे. त्यांच्या दृष्टीने स्वराज्य आणि रामराज्य एकसमान आहेत. मनुष्य विरोधी सभ्यतेच्या विरोधात उभे असणारे गांधी एकमेव ...
ईव्हीएम बंद करा, मतदान मतपत्रिकेवर घ्या व देशात लोकशाही वाचवा या मागणीसाठी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात मनसेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्त्वात करण्यात आले. ...
नजीकच्या कारला भागातील वनविभागाच्या सुमारे ३० एकर जागेवर नागरिकांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे; पण ते अतिक्रमण झटपट काढण्यासाठी वनविभागाच्यावतीने प्रभावी पाऊल उचलण्याकडे दुर्लक्षच केले जात आहे. ...
शाडू व शेणाच्या मूर्ती नागरिकांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहरातील कस्तूरचंद पार्कसह इतर ठिकाणी या मूर्ती विक्रेत्यांना महापालिका नि:शुल्क जागा उपलब्ध करणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी दिली. ...