देशातील नामवंत मंदिरांना शोभेल अशा पद्धतीचे सुशोभीकरण माता महाकाली मंदिराचे होणार आहे. मूळ मंदिराच्या गाभ्याला कुठलाही हात न लावता मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बाजारपेठ तसेच भाविकांच्या राहण्याची उत्तम सोय करण्यात येणार आहे. याशिवाय या ठिकाणी द ...
आयुक्त संजय काकडे यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आल्यानंतर शहराच्या जटपुरा, बिनबा, पठाणपुरा, अंचलेश्वर या प्रवेशद्वारापासून क्लीनथॉन -प्लॉग रन रॅलीज काढण्यात आल्या. मनपाचे प्रभाग अधिकारी व स्वच्छता ...
विठ्ठलराव हे बालपणीच महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रभावित झाले. आज वयाच्या ८५ व्या वर्षीही त्यांचे गांधी प्रेम अजूनही तितकेच कायम आहे. आरमोरीत १९३५ साली जन्मलेल्या विठ्ठलराव यांचे मातृछत्र बालपणीच हरपले. त्यात वडीलसुद्धा देशप्रेमाने झपाटल्याने ते ...
जिल्ह्यात शिवसेनेच्या वाट्याला एकही जागा दिली नसल्यामुळे जिल्ह्यात सेनेचे अस्तित्वच पणाला लागले आहे. तीनपैकी किमान दोन मतदार संघ सेनेसाठी सोडावे अशी मागणी सेनेच्या नवनियुक्त जिल्हा प्रमुखांनी अलिकडेच केली होती. परंतू दोन तर नाहीच, एकही जागा सेनेला मि ...
१ ऑक्टोबरच्या पहाटे ५ वाजताच्या सुमारास डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पांढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात जिवंत असलेले नवजात अर्भक आढळले. प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात राहणारे उत्तम एकादश कोटांगले (४६) यांनी या अर्भकाची माहिती डुग्गी ...
जिल्ह्यातील एकूण चार विधानसभा क्षेत्रापैकी भाजपने अर्जुनी मोरगाव राजकुमार बडोले, तिरोडा विजय रहांगडाले आणि देवरी मतदारसंघातून संजय पुराम या विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर केली.तर गोंदिया विधानसभा क्षेत्राच्या उमेदवाराचे नाव देखील निश्चित झाले आहे. ...
आ.अग्रवाल यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्हा काँग्रेस कमिटीने प्रथमच पुढे येत शहीद भोला काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेला प्रदेश सचिव विनोद जैन,अमर वऱ्हाडे, पी.जी.कटरे,पृथ्वीपालसिंग गुलाटी, योगेंद्र कटरे,आ ...
दशरथ उगेमुगे हे मुळचे चितोडा येथील रहिवासी असून त्यांचे जावयांशी संबंध चांगले असल्यामुळे बोरगाव येथील घरातील तीन खोल्या त्यांनी मुलगी नंदा शेंडे यांना दिल्या होत्या. तर उर्वरित तीन खोल्या जावई बाबाराव शेंडे यांना वापरण्याकरिता दिल्या होत्या. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी वर्धा न.प.च्यावतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान शहरातून जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. शिवाय स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते बजाज पुतळा चौक पर्यंत मानवीश ...