तुरपिकावर शेंगा पोखरणारी अळी हेलीकोव्हरपा अळी या नावाने ओळखली जात असून ती बहुबक्षी कीड आहे ती शेंगांचे अतोनात नुकसान करते. अळी लहान असताना फुलोऱ्यावर तर मोठी असताना शेंगावर आक्रमण करते. याचवेळी शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे. ...
दुपारपासूनच भंडारा व नागपूर जिल्ह्यातील पाथरी, मेंढा, अर्जुनी, चिचखेडा, गोसीखुर्द, नवेगाव, बोथली, गाडेघाट, आंभोरा आदी गावातील प्रकल्पग्रस्त येत होते. दुपारी २ वाजता सर्व प्रकल्पग्रस्त येताच त्यांनी घोषणा, नारेबाजी करून गोसीखुर्द धरणाचा परिसर दणानून स ...
आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या हस्ते झेडपीएसके या अॅपचे लोकार्पण करण्यात आले. या अॅपच्या माध्यमातून सभासदांचा आर्थिक व्यवहार अधिक सुलभ व पारदर्शक होईल अशी माहितीही बुरडे यांनी दिली. आमदार भोंडेकर यांनीही या अॅपबद्दल कौतूक व्यक्त करून संचालक मंडळाने ...
महाऔष्णिक वीज केंद्राच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल आहे. यात परिसरातून मोठा नाला वाहत असून तो इरई नदीला मिळतो. त्यामुळे या परिसरात वाघासह इतर प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. औष्णिक वीज परिसरात असलेल्या झुडपातील वाघाने मागील दोन ते तीन ...
चांदा ते बांदा या रिसोर्स बेस्ड या योजनेच्या माध्यमातून चंद्रपूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष प्रकल्पा राबविण्यात येत आहेत. या योजनेला तीन वर्षे मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. १८ जुन २०१९ रोजी अर्थसंकल्पात चंद्रपूर, गड ...
हस्तकला प्रदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. यात १० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यात राहूल गायकवाड यांनी प्रथम, मोहिनी गायकवाड द्वितीय तर प्रांजल वझाडे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. अनुक्रमे ३ हजार, २ हजार व १ हजार रूपये पुरस्कार देऊन विजेत्यांना ...
जवळपास १६ ते १७ वर्षाआधी या जिल्ह्यातील सर्वाधिक दुर्गम आणि मागास तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्याला तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांनी भेट दिली. एका मेळाव्याच्या निमित्ताने ते आले होते. त्यावेळी त्यांनी भामरागड तालुक्याला दत्तक ...
तालुक्यातील ग्राम खमारी येथे प्रताप चेरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित वैयक्तिक लाभ योजना शिबिरात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले यांनी, गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी फक्त गोंदिया तालुक्यातील ...
२० टक्के वेतनास सदर कर्मचारी पात्र आहेत. मात्र संच मान्यतेमध्ये पद मंजूर नसल्याने कर्मचारी अडचणीत सापडले आहे. शाळा संचालकांनी नोकरी देऊनही शासनाच्या व अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे सदर कर्मचाºयांवर उपासमारीची पाळी आली आहे.संच मान्यतेमध्ये पद मंजू ...