तुमसर-तिरोडी दरम्यान ४५ किमी चे अंतर आहे. त्यापैकी किमान २० ते २५ किमी रेल्वेचा ट्रॅक घनदाट जंगलातून जात आहे. सातपुडा पर्वत रांगातून हा संपूर्ण रेल्वे मार्ग जात आहे. मॅग्नीजची वाहतूक करण्याकरिता ब्रिटीशांनी सदर रेल्वे मार्ग तयार केला होता. सध्या मालव ...
पवनी तालुक्यातील अड्याळ येथे ग्रामीण रुग्णालय आहे. अती तातडीच्या वैद्यकिय सेवेसाठी येथे मोबाईल एक्स-रे मशीन पुरविण्यात आली होती. ग्रामीण भागातील रुग्णांचे एक्स-रे काढून त्यांच्यावर उपचार केले जात होते. परंतु विधानसभा निवडणूक काळात साकोली येथे पंतप्रध ...
नागभीडपासून-सिंदेवाहीपर्यंत जागोजागी पुलाचे अर्धवट बांधकाम करण्यात आले आहे. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात माती आहे. या मार्गाने मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक सुरू असते. त्यामुळे चारचाकी वाहन गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूळ उडते. परिणामी मागे असलेल्या दु ...
दूर्गापूर येथे मानीव गावठाण विस्ताराचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासुन प्रलंबित होता. आ. मुनगंटीवार यांनी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा करून तडीस नेला. शासनस्तरावर तसेच जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक बैठकी घेवून त्यांनी या प्रलंबित विषयाला निर्णयाप्रत नेल ...
या बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे, समन्वयक अशोक जिवतोडे, युवक काँग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, महासचिव सचिन राजुरकर, राष्ट्रीय कर्मचारी-अधिकारी महासंघाचे अध्यक्ष श्यामभाऊ लेडे, महिला महासंघाच्या अध्य ...
१९७२ मध्ये प्रॉपर्टी कार्डसाठी सर्वे झाला होता. मात्र त्यावेळी गडचिरोली शहराचा सर्वे झाला नाही. परिणामी गडचिरोली शहरवासीयांना प्रॉपर्टी कार्ड मिळाले नाही. जिल्हा निर्मितीपूर्वी गडचिरोली येथे ग्रामपंचायत होती. येथील बहुतांश वस्ती गावठाण जागेवर वसली आह ...
शनिवारी (दि.२१) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला जि.प.कृषी सभापती नाना नाकाडे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त वाय.एस.वंजारी, फार्मर्स कंपनीचे संचालक घनश्याम तिजारे आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सर्व बाजू समजून घेतल्यानंतर सदर कंप ...
केंद्र सरकारच्या विरोधात काढण्यात आलेला मोर्च्यात अनेक समाजातील संघटनांनी एकत्र येऊन आपण एकत्र आणि भारतीय संविधानाला माणणारे आहोत असा संदेश दिला. उपविभागीय कार्यालयासमोरील रस्त्यावर पेंडाल टाकून विविध समाजाच्या पुढाऱ्यांनी भाषणे दिली. केंद्र सरकारच्य ...
आपण निर्धन आहोत पण समाजासाठी आपण काही तरी करावे अशी त्याने मनात खुणगाठ बांधली. समाजसेवा करीत असताना मिळालेली किर्ती हिच आपली संपत्ती आहे असे तो मानतो. त्याने शिक्षणात स्वारस्य नसलेल्या विद्यार्थ्याना समजूत काढून शिक्षणाच्या प्रवाहात आणायाचा चंग बांधल ...