जिल्हा आरोग्य यंत्रणेनेने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी पुढे आलेल्या बाधितांच्या संख्येमध्ये राज्य राखीव पोलिस दलाच्या आणखी एका जवानाचा समावेश आहे. कोल्हापूर पोलीस कंपनीच्या या ३२ वर्षीय जवानाचा सोमवारी स्वॅब घेण्यात आला होता. बुधवारी या जवानाचा अहवाल ...
ब्रह्मपुरी तालुक्यातील शेकडो शेतकरी दूध, दही, भाजीपाला विक्री व जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा शहरात दररोज ये-जा करतात. नागपूर शहरातून जीवनावश्यक वस्तू घेवून येणारी वाहने ब्रह्मपुरी मार्गानेच वडसा शहरात प्रवेश करतात. म ...
राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेट देतात. आंबेडकरी अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास काही माथेफिरुनी ह ...
कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी शासनाला पैशांची नितांत गरज असल्यामुळे शासनाने नवीन कामावर बंदी घातली. सोबतच शासकीय खर्चाला देखील कात्री लावली. तर गाव विकासाची कामे करण्यासाठी दिलेल्या १४ वित्त आयोगाच्या निधीवर मिळणारे व्याज परत मागीतले आहे. जिल्ह्याल ...
तिरोडा तालुक्यातील पाचशेहून अधिक नागरिक रोजगारासाठी आखाती देशात गेले आहेत. मात्र कोरोनाचा संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबदी आहे. त्यामुळे ते आपल्या स्वगृही परतत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात तीनशेहून अधिक नागरिक विदेशातून परतले आहेत. यापैकी ७० ते ८ ...
जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे क्षेत्र असून यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ८९ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात येणार आहे. पण यंदा जून महिन्यात पाऊस लांबल्याने रोवणीची कामे लांबणीवर गेली होती. परिणामी रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली होती. मात्र दोन दिवसांपूर ...
राजगृहावरील हल्ल्याने महाराष्ट्रच नव्हे तर देशात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या निंदनीय घटनेचा निषेध म्हणून ढाणकी येथे भीम टायगर सेनेतर्फे बिटरगाव पोलीस प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. महाविकास आघाडीच्या काळात आंबेडकरी अनुयायांव ...
शैक्षणिक सत्र सुरू होताच गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व केंद्र प्रमुखांसाठी आदेश काढला. त्यात २0२0-२१ पासून १९ सप्टेंबर २0१९ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून शासन निर्णयातील निकष जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा पूर्ण करीत नाही, त्या शाळांचे पाचवी व आठवीचे ...
कर्जमुक्ती योजनेला बहुप्रतीक्षेनंतर गती मिळण्याचे संकेत मिळाले आहे. यामुळे कर्जमुक्तीला पात्र ठरणाºया शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाविकास आघाडी सरकारने कर्जमुक्ती जाहीर केली. आणि कोरोनामुळे ही कर्जमुक्ती अडचणीत सापडली होती. यासंदर्भात राज्य ...