केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) विविध बटालियनचे जवान गेल्या महिनाभरात सुट्यांवरून जिल्ह्यात परत आले आहेत. ते सर्व वेगवेगळ्या ठिकाणी संस्थात्मक विलगिकरणात होते. त्यापैकी ७२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ...
मुंबई, पुणे, नागपूर, वर्धा व औरंगाबादसह राज्यातील आणि देशातील इतर शहरांमधूनसुद्धा वैयक्तिक, सामूहिक व संघटनांच्या माध्यमातून अडीच हजारांपेक्षा अधिक हरकती नोंदविण्यात आल्यात. मोठ्या प्रमाणात कायद्यात सुधारणेच्या विरोधात हरकती येत असल्याचे पाहून अखेरीस ...
बंगल्यातील सुरक्षारक्षकाला कोरोना झाल्यानंतर रेखा यांच्यासह त्यांची मॅनेजर फरजाना आणि घरातील चार अन्य कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करायची होती. मात्र, जेव्हा मुंबई महापालिकेतील कर्मचारी रेखा यांच्या घरी पोहोचले तेव्हा दरवाजाच उघडण्यात आला नाही. ...
चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणीतून गोवरी सीएचपी मध्ये कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा टायर फुटल्याने अचानक ट्रक पुलाखाली कोसळला. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ...
रोवणी करणे म्हणजे शेतकरी वर्गाचा एक सण असतो, कारण रोवणी करतांना धुरे-पारा मारणे, कोंटे काढणे, पुरुषांचे काम पऱ्हे काढणे, रोवणीच्या बांधीत नांगर व ट्रक्टरच्या सहाय्याने चिखल करणे तरच रोवणीची तयारी पूर्ण होते. ...
जानेवारी २०१९ ते जून २०२० या दीड वर्षात राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयांमध्ये दाखल केलेल्या खटल्यात ५२ गुन्हे सिद्ध झाले आहे. त्यातील ६२ आरोपी लोकसेवकांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. ...
Rajasthan Political Crisis: महाराष्ट्रात अजित पवारांना घेऊन भाजपने सकाळीच शपथविधी उरकला. तेव्हाही तो राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय होता. त्यामुळे अशा अंतर्गत बाबी सोयीप्रमाणे ठरत असतात. ...