पावसाच्या पाण्यावर पिकणारी धान पीक शेती पाऊस कोसळत नसल्यामुळे संकटात सापडली आहे. मृग नक्षत्राच्या आधीच पडलेल्या पावसाने पेरणीला वेग आला तेव्हापासून हमखास पावसाचा अशी पारंपरिक ओळख असणारा मृग खोटा ठरला. रोवणीपूर्ण करण्यास पाऊस पडणारा आर्द्रा नक्षत्र सु ...
लॉकडाऊनच्या कालावधीत सार्वजनिक वाहतुकीला शासनाने प्रतिबंध घातला. २२ मार्चपासून एसटीची चाके थांबली आहेत. जिल्हांतर्गत बससेवेला परवानगी देण्यात आली. त्यानुसार बसफेऱ्या चालविल्या जात आहेत. मात्र प्रवाशी मिळणे कठीण झाले आहे. कोरोनाची साथ आणखी काही महिने ...
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या यावर्षी ऑनलाईन करण्यात येत होत्या. मात्र कमी कालावधीत ही प्रक्रिया यंदा शक्य नाही. शासनाने ७ जुलै २०२० रोजी आदेश काढून सदर बदली प्रक्रिया ऑफलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदली प्रक्रियेमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या द ...
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या वर्षासाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाबाबत ऑनलाईन अर्ज मागवून १७ मार्च २०२० रोजी लॉटरी काढण्यात आली होती. या लॉटरीद्वारे १ लाख ९२० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. ७५ हजार ४६५ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर केली. सर्व व ...
सिहोरा परिसरातील शेतीला सिंचनाकरिता वरदान ठरणाऱ्या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पातील समस्या आणि अडचणी संदर्भात 'लोकमत'ने सातत्याने वृत्त प्रकाशित केले आहे. परंतु नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेमार्फत या समस्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. चांदपूर जलाशयात ...
कोरोनावर सध्या कोणतेही औषध तयार झालेले नाही. यामुळे सध्या तरी मास्क लावणे व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे हेच रामबाण उपाय ठरत आहेत. या उपायांची काटेकोरपणे अंंमलबजावणी करण्याचे ठरवून देत शासनानेही लॉकडाऊन शिथिल केले आहे.पण नागरिकांकडून अद्याप या उपाय ...
मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंतेत सुध्दा भर पडत आहे. कोरोनावर अद्याप लस उपलब्ध झाली नसली तरी प्लाझ्मा थेरपी बऱ्याच प्रमाणात उपयोगी पडत आहे. परिणामी याचा अनेक ठिकाणी प्लाझ्मा डोन ...
कुसुम गजानन आडे (५५) यांच्या तक्रारीवरून अल्लीपूर पोलीस ठाण्यात मृतक गजानन गणपत आडे याच्या मृत्यू प्रकरणी मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाला गती देत या प्रकरणातील आरोपी देविदास ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्यांच्या पत्नीचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाची माहिती भावी पिढीला सहज समजावी या हेतूने सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत मेडिकल चौकात जे. जे. स्कूल आॅफ आर्ट मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने भिंती शिल्प बसविण्यात आले ...
देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प अशी सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख. या ठिकाणी पट्टेदार वाघ, बिबट, हरिण, अस्वल, मोर आदी वन्यप्राणी आहेत. शिवाय येथे जंगल सफारीसाठी अनेक पर्यटक नेहमी येतात. परंतु, सध्या कोरोना संकटामुळे हा व्याघ्र प्रकल ...