घसरलेल्या दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी मंगळवारी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. ...
जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणार की नाही, अशी सांशकता व्यक्त केली जात होती. अशातच राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने वर्ग ३ व वर्ग ४ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या १५ टक्के मर्यादेत करण्यास हिरवी झेंडी दि ...
सकाळी ११ वाजेपर्यंत मदतनीस व चौकीदार हे दोघेच उपस्थित होते. या कार्यालयात जवळपास १६ अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. दोन कार्यालयाचा प्रभार असल्याचे सांगत जुना धामणगावच्या कार्यालयावर कार्यकारी अभियंत्यांनी तुळशीपत्रच ठेवले असल्याचे दिसले ...
लॉकडाऊन झाल्यापासून एसटीची चाके थांबली आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती बेताची होत चालली आहे. यात सर्वाधिक खर्च कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होत आहे. २२ मार्चपासून एसटीची सेवा बंद झाली. तरीही एसटीने मार्च, एप्रिल व मे महिन्याचे वेतन काही प् ...
महामंडळाच्या वतीने धानाची विक्री केलेल्या संबंधित शेतकऱ्यांना ऑनलाईन स्वरूपात चुकारे थेट बँक खात्यात अदा केले जातात. आतापर्यंत दोन्ही हंगाम मिळून एकूण ३ अब्ज ६३ कोटी ६५ लाख ७८ हजार रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले. तरीही अजून ३७ कोटी ७२ लाख रुपयांचे च ...
मुख्य आरोपी संदीप परसराम दारसिंबे याच्यासह लखन कालू दारसिंबे, सूरज भैयालाल दारसिंबे, संजू कुलाराम शेलूकर, राजेंद्र राजू दारसिंबे, राकेश राजू दारसिंबे आणि दोन महिलांचा आरोपींमध्ये समावेश आहे. त्यांना अटक करून सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. ...
पाणीपुरवठा विभाग व संबंधित कंत्राटदाराने ही समस्या दूर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. व्याहाड बूज. येथील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी नळयोजना सुरू करण्यात आली. जीवन प्राधिकरण विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जल शुद्धीकरण यंत्र ...
या लॅबमध्ये दररोज १२५ ते २०० चाचण्या करण्याची क्षमता असून याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. कोविड-१९ चाचण्यांचा निकाल उपलब्ध होण्याचा कालावधी कमी होणार असून रुग्णांवर उपचारदेखील लवकरात लवकर होण्यास मदत होणार आहे. सध्या या कोविड-१९ चाच ...
आता १७ ते २१ जुलैपर्यंत चंद्रपूर शहरात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. यावेळी तर जीवनावश्यक वस्तूंसह भाजी मार्केटही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मागील चार दिवसांत चंद्रपूर बाजारपेठेतील सुमारे १०० कोटींची उलाढाल ठप्प झाली. यातून १० कोटींचे व्यापारीवर्गा ...
गेंड्याची कातडी ओढलेल्या सुस्त प्रशासनाने त्या वृद्ध दाम्पत्याची व त्याच्या ७५ टक्के दिव्यांग असलेल्या मुलाची कोणतीही दखल घेतली नसल्याची त्या कुटुंबीयांना आपले मरण खुल्या आकाशाच्या छायेत पहावे लागणार असल्याने सुन्न असलेले प्रशासन त्यांना घरकुल मंजूर ...