घरात येणाऱ्या वस्तू, नोटा कशा पद्धतीने हाताळाव्यात, याचे ज्ञान आपल्याला वृत्तपत्रांतून मिळते. जगात, देशात व आपल्या शहरात काय घडामोडी घडत आहेत, त्यासंबंधिची पारखून घेतलेली माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणारे वृत्तपत्र हेच आजघडीस प्रभावी माध्यम आहे. ...
डेंग्यूच्या नियंत्रणासाठी साचलेले पाणी वाहते करून देणे हाच रामबाण उपाय आहे. आता पावसाचे पाणी व सांडपाणी अनेक ठिकाणी रिकाम्या प्लॉटमध्ये साचले आहे. काही भागात जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनचे खोदकाम सुरू आहे. त्या खोदकामाच्या गड्ड्यातही पाणी साचून आहे. त ...
दिग्रस तालुक्यात ४४ तर पांढरकवड्यात २० रुग्ण आढळले. यवतमाळमध्ये सहा व दारव्हा येथे एक रुग्ण आढळून आला. यामुळे अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४५१ इतकी झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ६६ पुरुष व ५५ महिलांचा समावेश आहे. उपचारानंतर बरे झालेल्या ३ ...
गडचिरोली जिल्ह्यातील मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प १९८० च्या कायद्यामुळे रखडले आहेत. कृषी विभाग, रोहयो तसेच धडक सिंचन व इतर योजनांमधून जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी शेतात सिंचन विहीर बांधून सिंचन सुविधा केली. मात्र अशा शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात अल्प आ ...
गरीब कुटुंबांना खासगी व सरकारी रूग्णलायांमध्ये मोफत उपचार उपलब्ध व्हावा यासाठी राज्य शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली आहे. पिवळे, केशरी, अंत्योदयचे रेशन कार्ड असलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र मानले जातात. २०१२ मध्ये ही योजना राज्यातील ...
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या ५७७ कोरोना बाधितांमधील ७५ टक्के म्हणजेच ४२७ रूग्ण यशस्वीरीत्या कोरोनामुक्त झाले आहेत. १४९ कोरोनाबाधितांवर दवाख्यान्यात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमध्ये कुरखेडा आणि गडचिरोली तालुक्यातील प्रत्येकी द ...
सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली नाही. मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य ही पावसाची नक्षत्रे कोरडी गेली. थोडाफार पाऊस झाला ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे त्यांनी थोड्याफार प्रमाणात रोवणी केली आहे. तालुक्यात बहुतांश गावातील शेतकरी पाण्याच्या प्रतीक ...
अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी वॉर्डवासीयांनी नगर पंचायतला वारंवार करूनही नगर पंचायत याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नगर पंचायतने त्या तीन अतिक्र मणधारकांना तीन वेळा नोटीस बजावली व दोन दिवसात अतिक्र मणाची जागा खाली करा अस ...
लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. दरम्यान तीन महिन्यांच्या कालावधीत ... ...