शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Vidhan Sabha 2019: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने केली कोंडी; वंचितशी फारकत घेतल्याने एमआयएमसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 03:29 IST

चुरशीच्या लढती होणार; अशोक चव्हाण, संभाजी पाटील, मुंडे बहीण-भावाकडे लक्ष

- सुधीर महाजन मराठवाड्यात भाजपने शिवसेनेवर केलेली कुरघोडी हे गेल्या विधानसभा निवडणुकीचे फलित म्हणता येईल. सेनेची केवळ पीछेहाटच झाली नाही, तर बालेकिल्ला समजला जाणाऱ्या औरंगाबादमधील एक जागा ‘एमआयएम’ने हिसकावून घेतली. ही ओहोटी सेनेला रोखता आली नाही आणि आता लोकसभेची औरंगाबादची जागा जिंकून एमआयएमने तर सेनेच्या अस्तित्वालाच आव्हान दिले आहे. चंद्रकांत खैरेंसारखा उमेदवार पराभूत होण्याची नामुष्की सेनेवर आली, यावरूनच सेनेच्या अवस्थेची कल्पना येते आणि आता या पार्श्वभूमीवर सेना निवडणुकीला सामोरी जात आहे. पाच वर्षांच्या राजकारणात भाजपने शिवसेनेची ठिकठिकाणी कोंडी केली.या निवडणुकीसाठी अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, देशमुख, संभाजी पाटील निलंगेकर, या लढतींकडे सर्वांचे लक्ष असेल. अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढतील का? बीडमध्ये पंकजा आणि धनंजय या बहीण-भावाच्या लढतीकडे साºया राज्याचे लक्ष असेल. अशीच लढत बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर या काका-पुतण्यामध्ये अपेक्षित आहे. एमआयएम आणि वंचित आघाडी यांच्यामुळे एमआयएमला औरंगाबादेत सेनेचा पराभव करता आला; पण आता विधानसभेसाठी ही आघाडी तुटल्याने औरंगाबाद शहरातील राजकीय समीकरण बदलू शकते.प्रचाराचे मुद्देदुष्काळ हा प्रमुख प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो. पाच वर्षांपासून सततचा दुष्काळ हा मोठा प्रश्न आहे. त्या अनुषंगाने जगण्याचेच प्रश्न मोठे आहेत.पीक विमा हा एक प्रश्न आहे. पीक विमा वाटपात घोटाळा झाला. मिळालेली मदत समन्याय पद्धतीने मिळाली नाही. प्रत्येक जिल्ह्यासाठी निकष बदलले. शिवाय सर्वांनाच विम्याचा लाभ मिळाला नाही.पिण्याचे पाणी हा प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो. अपुºया पावसामुळे एक जायकवाडी वगळता मराठवाड्यातील सर्व जलसाठे कोरडे आहेत. ऐन पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो आहे.मराठवाड्यातील सध्याचे बलाबलएकूण जागा- ४६भाजप-१८शिवसेना-१०काँंग्रेस-०९राष्ट्रवादी-०८एमआयएम-०१

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस