शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ निकाल 2019: आई शप्पथ...जेवढी मतं मिळवून उमेदवार जिंकू शकतो, तेवढी मतं 'नोटा'ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 9:28 PM

युतीही नको आणि आघाडीही नको अशा लोकांना नोटांचा वापर केला

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सकाळपासून सुरु आहे. जवळपास राज्यातील निकाल स्पष्ट झाले आहेत. शिवसेना-भाजपा युतीच्या पारड्यात नागरिकांना मतदान करुन काँग्रेस-राष्ट्रवादीला पुन्हा नाकारलं असल्याचं दिसून आलं. राज्यातील 27.6 टक्के(1 कोटी 47 लाखांहून अधिक) लोकांची मतं भाजपाला मिळाली आहेत. शिवसेनेला 23.3 टक्के( 1 कोटी 23 लाखांहून अधिक) लोकांची मते शिवसेनेला मिळाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला 15.6 टक्के(83 लाख 32 हजारांहून अधिक) लोकांचे मते तर काँग्रेसला 16.1 टक्के( 85 लाख 80 हजारांहून अधिक) लोकांची मते मिळाली आहेत. मात्र या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साडे चार लाखांहून अधिक लोकांनी यंदा नोटाला मतदान केले आहे. 

नोटाला मतदान केलेली आत्तापर्यंतची आकडेवारी 

  • दक्षिण मुंबई - 15 हजारांहून अधिक 
  • उत्तर मुंबई - 11 हजारांहून अधिक
  • उत्तर मध्य मुंबई - 10 हजारांहून अधिक 
  • ईशान्य मुंबई - 12 हजारांहून अधिक
  • उत्तर पश्चिम - 17 हजारांहून अधिक
  • दक्षिण मध्य मुंबई - 13 हजारांहून अधिक 
  • पुणे - 10 हजारांहून अधिक
  • रायगड - 11 हजारांहून अधिक
  • ठाणे - 20 हजारांहून अधिक
  • मावळ - 15 हजारांहून अधिक 
  • भिवंडी - 16 हजारांहून अधिक 
  • कल्याण  - 12 हजारांहून अधिक 
  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 13 हजारांहून अधिक 

सतराव्या लोकसभेचे चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत हाती आलेले कल आणि काही निकालांमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने 350 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपानेही स्वबळावर 300 पार मजल मारण्याच्या दिशेने कूच केली आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएची पुन्हा एकदा दाणादाण उडाली असून, काँग्रेस आणि मित्रपक्ष 85 हून अधिक जागांवर आघाडीवर आहेत. तर इतर पक्ष 105 जागांवर आघाडीवर आहेत.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालBJPभाजपाVotingमतदानNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना