शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

२००६नंतरचे सेवानिवृत्त होणार लखपती

By admin | Updated: February 10, 2015 00:06 IST

हा निर्णय सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी विशेष अनुमती याचिकेमुळे उद्भवलेल्या सिव्हील अपिल ९०८/१३मध्ये दि. ३० जानेवारी २०१३ रोजी दिलेल्या निर्णयानुसार घेण्यात आला आहे.

आनंद त्रिपाठी - वाटुळ- दिनांक १ जानेवारी २००६ रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या वा मृत पावलेल्या पात्र निवृत्तिवेतनधारक व कुटुंब निवृत्तिवेतनधारकांसाठी शासनाने खूषखबर दिली आहे. मृत्यू -नि-सेवा उपदानाची कमाल मर्यादा ७ लाख करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे सेवानिवृत्तांना आणखी दोन लाख रूपये मिळणार आहेत.हा निर्णय सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी विशेष अनुमती याचिकेमुळे उद्भवलेल्या सिव्हील अपिल ९०८/१३मध्ये दि. ३० जानेवारी २०१३ रोजी दिलेल्या निर्णयानुसार घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार १ जानेवारी २००६ रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या वा मृत पावलेल्या पात्र निवृत्तिवेतनधारकांना व कुटुंबाला अनुज्ञेय असलेली रक्कम एकरकमी अदा करण्याचा आदेश ४ फेब्रुवारी २०१५च्या वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार देण्यात आला आहे. परंतु उपदानाच्या फरकाच्या रकमेवर व्याज अनुज्ञेय नसल्याचेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.सहाव्या वेतन आयोगानुसार केंद्राप्रमाणेच राज्य शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यू - नि - सेवा उपदानाची मर्यादा ७ लाख असायला हवी होती. परंतु राज्य शासनाने मात्र ५ लाखांप्रमाणेच अद्यापपर्यंत उपदान दिले होते. आता शासनाच्या या निर्णयामुळे २००६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या लाखो कर्मचाऱ्यांना फरकाची एकरकमी रक्कम सरळ पेन्शन खात्यात जमा होणार असल्याने उतार वयामध्ये मोठा आधार निर्माण झाला आहे.याबाबत वरिष्ठ कार्यालयाच्या सुचनेनंतर संबंधित कोषागारामार्फत ही फरकाची रक्कम पेन्शनधारकांच्या खात्यात एकरकमी जमा होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.