शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 15:55 IST

Sanjay Nirupam: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या सनातन धर्मावरील विधानावर शिवसेना नेते संजय निरुपम यांनी जोरदार टीका केली.

Sanjay Nirupam on Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्मावर केलेल्या विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरुनच आता शिवसेनेचे (शिंदे गट) नेते संजय निरुपम यांनी आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

निरुपम यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, 'जर सनातन धर्म नसता, तर जितेंद्र आज 'जित्तुद्दीन' झाले असते.' निरुपम यांनी सनातनला भारताची सभ्यता आणि संस्कृतीचे रक्षक असे वर्णन केले आहे.

काय म्हणाले संजय निरुपम ?

संजय निरुपम यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, 'सनातन धर्माने हजारो वर्षांपासून भारताची सभ्यता, संस्कृती आणि परंपरा जिवंत ठेवली आहे. जर सनातन नसता, तर हा देश खूप पूर्वी सौदी अरेबिया झाला असता. अशा धर्माला 'दहशतवादी' म्हणणे म्हणजे कृतघ्नता आहे. जितेंद्र आव्हाडांनी हे लक्षात ठेवावे की, त्यांच्या स्वतःच्या पूर्वजांना सनातनच्या सावलीत आश्रय मिळाला होता,' अशी टीका निरुपम यांनी केली.

काय म्हणाले होते आव्हाड ?शनिवारी (२ ऑगस्ट) एका कार्यक्रमात बोलताना आव्हाड म्हणाले की, 'सनातन धर्मासारखे काहीही कधीच अस्तित्वात नव्हते. ही एक विचारसरणी आहे, ज्याने भारताला उद्ध्वस्त केले. आम्ही हिंदू धर्माचे अनुयायी आहोत, कोणत्याही तथाकथित सनातन धर्माचे नाही. सनातन धर्माने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकात अडथळा आणला आणि संभाजी महाराजांची बदनामी केली. ज्योतिराव फुले यांच्या हत्येचा प्रयत्न झाला. सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण आणि माती फेकण्यात आली. शाहू महाराजांच्या हत्येचा कट सनातन धर्म रचत होता,' अशी वादग्रस्त टीका आव्हाड यांनी केली होती.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडSanjay Nirupamसंजय निरुपमNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाSanatan Sansthaसनातन संस्था