शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

अंजनाबाईच्या मुलींची फाशी स्थगित

By admin | Updated: August 21, 2014 02:00 IST

रेणुका शिंदे व सीमा गावित यांना याप्रकरणी ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची येत्या 9 सप्टेंबर्पयत अंमलबजावणी करणार नसल्याची हमी राज्य शासनाने बुधवारी उच्च न्यायालयात दिली

मुंबई : लहान मुलांना निर्घृणपणो ठार करून अवघ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणा:या अंजनाबाई गावित यांच्या मुली रेणुका शिंदे व सीमा गावित यांना याप्रकरणी ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची येत्या 9 सप्टेंबर्पयत अंमलबजावणी करणार नसल्याची हमी राज्य शासनाने बुधवारी उच्च न्यायालयात दिली
न्या़ व्ही़ एम़ कानडे व न्या़ प्रमोद कोदे यांच्या खंडपीठासमोर सरकारी वकील संदीप शिंदे यांनी ही हमी दिली़ ती ग्राह्य धरत न्यायालयाने या दोघींचा दयेचा अर्ज निकाली काढण्यात राज्य व केंद्र शासनाला नेमका कशामुळे उशिरा झाला याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेशही दिल़े तसेच फाशी रद्द करण्याची मागणी करणा:या या दोघींच्या याचिकेवर सुनावणी होणार असल्याचेही खंडपीठाने स्पष्ट केल़े 
या दोघींचा दयेचा अर्ज नुकताच राष्ट्रपती यांनी फेटाळला़ त्यामुळे त्यांना केव्हाही फाशी दिली गेली असती़ मात्र कोल्हापूर सत्र न्यायालयाने 2क्क्1 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली व उच्च न्यायालयाने 2क्क्4 व त्यापाठोपाठ 2क्क्6 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने यावर शिक्कामोर्तब केल़े त्याचवेळी प्रथम राज्यपाल व त्यानंतर राष्ट्रपती यांच्याकडे दयेचा अर्ज करण्यात आला़ त्यावर 2क्14 मध्ये निर्णय झाला़ त्यामुळे फाशीची  शिक्षा रद्द करून या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर करावे, अशी मागणी करणारी फौजदारी याचिका या दोघींनीही दाखल केली होती़
त्यावर प्रथमत: खंडपीठाने या याचिकेवर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर पुन्हा संबंधित आरोपींच्या नव्याने दाखल झालेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकते का, असा मुद्दा उपस्थित केला़ याचे उत्तर देताना याचिकाकत्र्याचे वकील युग चौधरी यांनी अशाप्रकारे उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांचा दाखला  दिला़ 
ते म्हणाले, आतार्पयत सर्वोच्च न्यायालयात 13 तर विविध उच्च न्यायालयात 8 अशा याचिका दाखल झाल्या आहेत़ दयेचा अर्ज निकाली काढण्यात उशिर झाल्याचा मुद्दा या सर्व याचिकांमध्ये पुढे करून फाशी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आह़े तसेच 1989 मध्ये अशाच प्रकारची याचिका मुंबई उच्च न्यायालयातही दाखल झाली होती़  
या सर्व याचिकांच्या सुनावणी दरम्यान कोठेही न्यायालयाच्या अधिकार कक्षेचा मुद्दा उपस्थित झाला नाही़ तसेच नुकतीच गुवाहाटी उच्च न्यायालयातही अशाच प्रकारची एक याचिका दाखल झाली असून तेथील न्यायालयाने फाशीला स्थगिती दिली आह़े (प्रतिनिधी)
 
अफजल गुरू, कसाबसारख्यांना फाशी देणो योग्य
अफजल गुरू व अजमल कसाबसारख्या अतिरेक्यांच्या फाशीवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यांच्या दयेचा अर्ज निकाली काढताना विलंब न करता याबाबत तात्काळ योग्य ती केली पाहिज़े कारण अशाप्रकरणात समाज व पीडित मनाचाही विचार सरकारने केला पाहिज़े आणि मुळात फाशीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर न्यायालयाची भूमिका  संपते व सरकारची सुरू होत़े त्यामुळे सरकारकडून उशिर का होतो हे एक कोडेच आह़े