शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

पाऊस पळवतोय शेतकऱ्यांच्या तोंडचा घास

By admin | Published: October 10, 2016 1:25 PM

संपूर्ण कोकण पट्ट्यात परतीच्या पावसाने गेले दोन दिवस धुमाकूळ घातला असून याचा फटका भात शेतीला बसला आहे.

ऑनलाईन लोकमत
सिंधुदुर्ग, दि. १० -  संपूर्ण कोकण पट्ट्यात परतीच्या पावसाने गेले दोन दिवस धुमाकूळ घातला असून याचा फटका भात शेतीला बसला आहे. पावसाच्या संततधारेने कापणीला आलेली भातशेती जमिनीवर  लोळत पडली आहे. धान फोल होण्याबरोबरच त्याला अंकुर फूटण्याची शक्यता वाढली आहे. परतीच्या पावसाने असेच सातत्य राखले तर शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
सिंधुदुर्गात ग्रामीण भागातील ८० टक्के जनता भातशेतीवर उदरनिर्वाह करते. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने भाताचे उत्पादन भरघोस मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. आता भातपिक कापणीस आले असताना शनिवारपासून कोकणात संततधार पावसाने सुरुवात केल्याने शेतकरी चिंतातूर बनला आहे. किमान पुढील पंधरा दिवस पावसाने विश्रांती घेणे शेतकऱ्यांसाठी हितावह ठरणार आहे.