शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘सरकारला दुष्काळाचे गांभीर्य उरलेले नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 01:46 IST

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची टीका

परभणी : मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे परदेश दौऱ्यावर गेल्या आहेत, तर दुसरे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर बॅटरीच्या उजेडात दुष्काळाची पाहणी करीत आहेत. यावरून सरकार किती बेफिकीर आहे हे दिसून येते, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.जनसंघर्ष यात्रेतंर्गत येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. चव्हाण म्हणाले की, भाजपा-शिवसेनेच्या राज्यात मराठवाडा पोरका झाला आहे़ या विभागातील सिंचनाचे प्रश्न कायम आहेत़ जायकवाडीचे पाणी वरच्या भागातून उचलले जात आहे़ अप्पर पैनगंगेचेही तसेच झाले आहे़ त्यामुळे मराठवाड्याचा पाणीप्रश्न बिकट झाला आहे़ २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत मोठी वल्गना करीत ५६ इंच वाल्यांनी पाकिस्तानातून दाऊदला आणण्याची घोषणा केली होती़

टॅग्स :droughtदुष्काळAshok Chavanअशोक चव्हाणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेस