शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आणखी पाच शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

By admin | Updated: December 19, 2014 04:57 IST

नापिकी आणि कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, गुरुवारी राज्यात पाच शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे उघडकीस आले,

अमरावती/अहमदनगर/औरंगाबाद: नापिकी आणि कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून, गुरुवारी राज्यात पाच शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे उघडकीस आले, तर विदर्भात शेतकरी दाम्पत्याने आत्महत्येचा प्रयत्न केला़ अमरावती जिल्ह्णातील तिवसा तालुक्यातील शेंदूरजनाबाजार येथे रामदास मेश्राम (६८) यांनी बुधवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. पावसाअभावी सोयाबीन करपले. अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील नवनाथ काळे (४०) यांनी विष पिऊन आत्महत्या केली. कर्जाला कंटाळून काळे यांनी बुधवारी विष घेतले. लातूर जिल्ह्णातील भिसेवाघोली येथे जयद्रथ ज्ञानोबा भिसे (४५) आणि जालना जिल्ह्णातील टाकळी येथे श्रीमंता कुंडलिक गावंडे (५०) यांनी जीवन संपविले़ जयद्रथ भिसे यांंच्यावर सोसायटीसह बँकांचे तसेच खाजगी सावकाराचे दहा लाखांचे कर्ज होते. मंगरूळपीर तालुक्यातील श्रीकृष्ण गुजर (६०) या शेतकऱ्याने शुक्रवारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.