शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

Coronavirus: दिलासादायक! आतापर्यंत १९ लाख १२ हजार कोरोनामुक्त; राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९५.१८%

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 2:11 AM

राज्यात रविवारी २,७५२ नवीन काेराेना रुग्णांचे निदान झाले असून ४५ मृत्यूंची नोंद झाली

मुंबई : राज्यात रविवारी काेराेनाचे १,७४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर, आजपर्यंत एकूण १९ लाख १२ हजार २६४ रुग्ण काेराेनामुक्त झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१८ टक्के एवढे झाले आहे. सध्या ४४,८३१ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील मृत्युदर २.५३ टक्के एवढा आहे.

राज्यात रविवारी २,७५२ नवीन काेराेना रुग्णांचे निदान झाले असून ४५ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २० लाख ०९ हजार १०६ एवढी झाली असून बळींचा आकडा ५० हजार ७८५ एवढा आहे. दिवसभरात नोंद झालेल्या एकूण ४५ मृत्यूंपैकी २५ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर २ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १८ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. या ४५ मृत्यूंमध्ये मुंबई ७, ठाणे मनपा २, नवी मुंबई मनपा २, मीरा-भाईंदर मनपा १, नाशिक १, अहमदनगर ६, अहमदनगर मनपा १, पुणे १, पिंपरी चिंचवड मनपा १, सातारा ४, कोल्हापूर १, औरंगाबाद ३, औरंगाबाद मनपा ३, परभणी १, उस्मानाबाद १, बीड २,अमरावती मनपा १, वाशिम १, नागपूर ४, चंद्रपूर १, चंद्रपूर मनपा १ या रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४२,०७,५९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,०९,१०६ (१४.१४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,०८,९९३ व्यक्ती होमक्वारंटाइन, तरर २,३०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या