शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

भाजपाच्या सत्ताकाळात २.१७ कोटींना पीकविमा, काँग्रेसच्या आरोपांना भाजपाकडून प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 6:47 AM

काँग्रेसच्या सत्ताकाळात १३ वर्षांत ९५ लाख शेतकऱ्यांना तर भाजप सत्ताकाळात केवळ चार वर्षांत २.१७ कोटी शेतकºयांना पीक विम्यापोटी भरीव आर्थिक मदत दिली, असे प्रत्युत्तर काँग्रेसच्या आरोपांना प्रदेश भाजपाने सोमवारी दिले.

मुंबई  - काँग्रेसच्या सत्ताकाळात १३ वर्षांत ९५ लाख शेतकऱ्यांना तर भाजप सत्ताकाळात केवळ चार वर्षांत २.१७ कोटी शेतकºयांना पीक विम्यापोटी भरीव आर्थिक मदत दिली, असे प्रत्युत्तर काँग्रेसच्या आरोपांना प्रदेश भाजपाने सोमवारी दिले.काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्या आरोपांना उत्तर देताना भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, २०१६-१७ मध्ये ४०१० कोटी रुपये इतका विमा हप्ता दिला गेला. शेतकºयांना१९१९ कोटी रुपये मिळाले, असा दावा त्यांनी केला असला तरी प्रत्यक्षात त्या रकमेत २२ हजार कोटींचे पीक संरक्षित करण्यात आले होते, हे त्यांनी सांगितलेले नाही.या एका वर्षाचा आकडा देताना त्याच्या आधीच्या दोन वर्र्षांचे आकडे त्यांनी हेतूपुरस्सर सांगितलेले नाहीत. २०१४ मध्ये १७९४ कोटी रुपये विमा हप्ता होता, पण, नुकसान भरपाई १८०७ कोटी रुपये मिळाली. २०१५ मध्ये ५१०८ कोटी विमा हप्ता दिला, त्याच्या बदल्यात ५१०० कोटी रुपये नुकसानभरपाई शेतकºयांना मिळाली.प्रधानमंत्री विमा योजनेमुळे शेतकºयांनी १६९४ कोटी रुपये भरले. त्यांना ११४७० कोटी रुपये प्राप्त झाले. विरोधकांना आरोप करण्याचा अधिकारच नाही. त्यांच्या पाच वर्षांत वर्षांत सरासरी ५१२ कोटी रुपये शेतकºयांना मिळाले, तर भाजपाच्या चार वर्षाच्या कार्यकाळात वर्षाकाठी सरासरी २९९० कोटी रुपये मिळाले याकडे उपाध्ये यांनी लक्ष वेधले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीBJPभाजपाcongressकाँग्रेस