शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

५ वर्षांचे उद्दिष्ट आणि जलसंपदा विभागाच्या कामाचा लेखाजोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 05:05 IST

५ वर्षांत काही उद्दिष्टे ठेवून कामास सुरुवात केल्याचे विधानसभेत जाहीर केले होते

२०१४-२०१९ पाच वर्षांत२०१५च्या पहिल्या अधिवेशनामध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जलसंपदा विभागाने पुढील ५ वर्षांत काही उद्दिष्टे ठेवून कामास सुरुवात केल्याचे विधानसभेत जाहीर केले होते. यामध्ये पाच वर्षांत :-उद्दिष्ट साध्य४ २२५ प्रकल्प पूर्ण करण्याचे. ४ १६१ प्रकल्प पूर्ण झाले.४ २५०० दलघमी पाणीसाठा करण्याचे. ४ २०७० दलघमी पाणीसाठा निर्माण.४ ७.५ लक्ष हेक्टर सिंचन क्षमता करण्याचे. ४ ४.८४ लक्ष हेक्टर क्षमता निर्माण.४ ४५ लक्ष हेक्टर प्रत्यक्ष सिंचनाचे लक्ष्य. ४ ४०.५१ लक्ष हे. प्रत्यक्ष सिंचन पूर्ण.४ सिंचनासाठी निधी कमी पडणार नाही. ४ ४१,४७१ कोटी निधी दिला.४ थेट खरेदीने भूसंपादन करणार. ४ २७,०७७ हेक्टर विक्रमी भूसंपादन.>कोणाच्या काळात काय झाले?काम २००९ ते २०१४ २०१४ ते २०१९४ प्रकल्पांसाठी खर्च ३४,७७४ कोटी ४१,४७१ कोटी४ निर्मित सिंचन क्षमता २.२ लक्ष हेक्टर अतिरिक्त ४.८४ लक्ष हेक्टर४ भूसंपादनावरील खर्च -- १६,६८८ कोटी४ प्रत्यक्ष सिंचन ३२ लक्ष हेक्टर ४०.५१ लक्ष हेक्टर४ सुधारित प्रशासकीय मान्यता --- ३१०४ एकात्मिक जलआराखडा एकही बैठक नाही आराखडा पूर्ण केला४ देखभाल दुरुस्तीची तरतूद प्रतिवर्ष १५० कोटी प्रतिवर्ष ५५० कोटी४ अनुशेष निर्मूलन ३९,७४८ हेक्टर ६१,८७४ हेक्टर>अनुशेष निर्मूलनासाठी प्रयत्नअमरावती विभागातील वाशिम, बुलडाणा, अकोला वअमरावती या चार जिल्ह्यांतील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यात :-४या चार जिल्ह्यांतील १०२ प्रकल्पांच्या पूर्णत्वाचा विशेष कार्यक्रम.४मागील पाच वर्षांत ८३५३ कोटींची तरतूद.४५३ प्रकल्प पूर्ण. ६१,८७४ (रब्बी समतुल्य) क्षेत्राचा अनुशेष दूर.४प्रकल्प निहाय निधी वितरणाचे अधिकार कार्यकारी संचालकांना.४जून, २०२२ पर्यंत अनुशेष निर्मूलन करण्याचे नियोजन.४महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्पाचा समावेश बळीराजा जलसंजीवनी योजनेत.