शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

५ वर्षांचे उद्दिष्ट आणि जलसंपदा विभागाच्या कामाचा लेखाजोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 05:05 IST

५ वर्षांत काही उद्दिष्टे ठेवून कामास सुरुवात केल्याचे विधानसभेत जाहीर केले होते

२०१४-२०१९ पाच वर्षांत२०१५च्या पहिल्या अधिवेशनामध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जलसंपदा विभागाने पुढील ५ वर्षांत काही उद्दिष्टे ठेवून कामास सुरुवात केल्याचे विधानसभेत जाहीर केले होते. यामध्ये पाच वर्षांत :-उद्दिष्ट साध्य४ २२५ प्रकल्प पूर्ण करण्याचे. ४ १६१ प्रकल्प पूर्ण झाले.४ २५०० दलघमी पाणीसाठा करण्याचे. ४ २०७० दलघमी पाणीसाठा निर्माण.४ ७.५ लक्ष हेक्टर सिंचन क्षमता करण्याचे. ४ ४.८४ लक्ष हेक्टर क्षमता निर्माण.४ ४५ लक्ष हेक्टर प्रत्यक्ष सिंचनाचे लक्ष्य. ४ ४०.५१ लक्ष हे. प्रत्यक्ष सिंचन पूर्ण.४ सिंचनासाठी निधी कमी पडणार नाही. ४ ४१,४७१ कोटी निधी दिला.४ थेट खरेदीने भूसंपादन करणार. ४ २७,०७७ हेक्टर विक्रमी भूसंपादन.>कोणाच्या काळात काय झाले?काम २००९ ते २०१४ २०१४ ते २०१९४ प्रकल्पांसाठी खर्च ३४,७७४ कोटी ४१,४७१ कोटी४ निर्मित सिंचन क्षमता २.२ लक्ष हेक्टर अतिरिक्त ४.८४ लक्ष हेक्टर४ भूसंपादनावरील खर्च -- १६,६८८ कोटी४ प्रत्यक्ष सिंचन ३२ लक्ष हेक्टर ४०.५१ लक्ष हेक्टर४ सुधारित प्रशासकीय मान्यता --- ३१०४ एकात्मिक जलआराखडा एकही बैठक नाही आराखडा पूर्ण केला४ देखभाल दुरुस्तीची तरतूद प्रतिवर्ष १५० कोटी प्रतिवर्ष ५५० कोटी४ अनुशेष निर्मूलन ३९,७४८ हेक्टर ६१,८७४ हेक्टर>अनुशेष निर्मूलनासाठी प्रयत्नअमरावती विभागातील वाशिम, बुलडाणा, अकोला वअमरावती या चार जिल्ह्यांतील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यात :-४या चार जिल्ह्यांतील १०२ प्रकल्पांच्या पूर्णत्वाचा विशेष कार्यक्रम.४मागील पाच वर्षांत ८३५३ कोटींची तरतूद.४५३ प्रकल्प पूर्ण. ६१,८७४ (रब्बी समतुल्य) क्षेत्राचा अनुशेष दूर.४प्रकल्प निहाय निधी वितरणाचे अधिकार कार्यकारी संचालकांना.४जून, २०२२ पर्यंत अनुशेष निर्मूलन करण्याचे नियोजन.४महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्पाचा समावेश बळीराजा जलसंजीवनी योजनेत.