शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

५ वर्षांचे उद्दिष्ट आणि जलसंपदा विभागाच्या कामाचा लेखाजोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 05:05 IST

५ वर्षांत काही उद्दिष्टे ठेवून कामास सुरुवात केल्याचे विधानसभेत जाहीर केले होते

२०१४-२०१९ पाच वर्षांत२०१५च्या पहिल्या अधिवेशनामध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जलसंपदा विभागाने पुढील ५ वर्षांत काही उद्दिष्टे ठेवून कामास सुरुवात केल्याचे विधानसभेत जाहीर केले होते. यामध्ये पाच वर्षांत :-उद्दिष्ट साध्य४ २२५ प्रकल्प पूर्ण करण्याचे. ४ १६१ प्रकल्प पूर्ण झाले.४ २५०० दलघमी पाणीसाठा करण्याचे. ४ २०७० दलघमी पाणीसाठा निर्माण.४ ७.५ लक्ष हेक्टर सिंचन क्षमता करण्याचे. ४ ४.८४ लक्ष हेक्टर क्षमता निर्माण.४ ४५ लक्ष हेक्टर प्रत्यक्ष सिंचनाचे लक्ष्य. ४ ४०.५१ लक्ष हे. प्रत्यक्ष सिंचन पूर्ण.४ सिंचनासाठी निधी कमी पडणार नाही. ४ ४१,४७१ कोटी निधी दिला.४ थेट खरेदीने भूसंपादन करणार. ४ २७,०७७ हेक्टर विक्रमी भूसंपादन.>कोणाच्या काळात काय झाले?काम २००९ ते २०१४ २०१४ ते २०१९४ प्रकल्पांसाठी खर्च ३४,७७४ कोटी ४१,४७१ कोटी४ निर्मित सिंचन क्षमता २.२ लक्ष हेक्टर अतिरिक्त ४.८४ लक्ष हेक्टर४ भूसंपादनावरील खर्च -- १६,६८८ कोटी४ प्रत्यक्ष सिंचन ३२ लक्ष हेक्टर ४०.५१ लक्ष हेक्टर४ सुधारित प्रशासकीय मान्यता --- ३१०४ एकात्मिक जलआराखडा एकही बैठक नाही आराखडा पूर्ण केला४ देखभाल दुरुस्तीची तरतूद प्रतिवर्ष १५० कोटी प्रतिवर्ष ५५० कोटी४ अनुशेष निर्मूलन ३९,७४८ हेक्टर ६१,८७४ हेक्टर>अनुशेष निर्मूलनासाठी प्रयत्नअमरावती विभागातील वाशिम, बुलडाणा, अकोला वअमरावती या चार जिल्ह्यांतील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यात :-४या चार जिल्ह्यांतील १०२ प्रकल्पांच्या पूर्णत्वाचा विशेष कार्यक्रम.४मागील पाच वर्षांत ८३५३ कोटींची तरतूद.४५३ प्रकल्प पूर्ण. ६१,८७४ (रब्बी समतुल्य) क्षेत्राचा अनुशेष दूर.४प्रकल्प निहाय निधी वितरणाचे अधिकार कार्यकारी संचालकांना.४जून, २०२२ पर्यंत अनुशेष निर्मूलन करण्याचे नियोजन.४महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्पाचा समावेश बळीराजा जलसंजीवनी योजनेत.