शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

"कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह जाळला जावा, मग तो कुठल्याही धर्माचा असो"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 9:54 PM

असे समजले जाते, की कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह दफन केल्यास दुसऱ्यालाही संक्रमण होण्याची शक्यता असते. त्यामुळे संक्रमण रोखण्यासाठी मृतदेह जाळणे हाच योग्य पर्याय आहे.

ठळक मुद्देअंत्य संस्‍कारावेळी केवळ पाच लोकांनाच उपस्थित राहता येईलअंत्य संस्कार करणाऱ्या व्यक्तींनीही योग्य प्रकारे काळजी घ्यावी - WHO असे समजले जाते, की कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह दफन केल्यास दुसऱ्यालाही संक्रमण होण्याची शक्यता असते

मुंबई - कोराना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह जाळला जायला हवा, मग तो कुण्याही धर्माचा असो. तो दफन करण्याची परवानगी दिली जाणार नाही. तसेच अंत्य संस्‍कारावेळी केवळ पाच लोकांनाच उपस्थित राहता येईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (बीएमसी) आयुक्त प्रवीण परदेशी यांनी म्हटले आहे.

असे समजले जाते, की कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह दफन केल्यास दुसऱ्यालाही संक्रमण होण्याची शक्यता असते. त्यामुळे संक्रमण रोखण्यासाठी मृतदेह जाळणे हाच योग्य पर्याय आहे. यासंदर्भात जागतीक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) काही नियम ठरवून दिले आहेत.

बृहन्मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त परदेशी यांनी म्हटले आहे, की कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर धर्माचा विचार न करता अंत्यसंस्कार करायला हवेत. त्यांना जफन करण्याची परवानगी नसेल तर ते जाळण्यात येतील. एवढेच नाही, तर अंत्यसंस्कारावेळीही 5 हून अधिक लोक नसावेत. लक्षात असू द्या, की अंत्यसंस्कारासारख्या सामाजिक कार्याची जबाबदारीही नगरपालिकेलाच पार पाडावी लागते. 

जागतीक आरोग्य संघटनेकडूनही (डब्ल्यूएचओ), मृतदेह आयसोलेशन रूम अथवा कुठल्याही ठिकाणावरून हलवताना आपण मृतदेहाच्या फ्लूइड्सच्या संपर्कात येणार नाही, यासाठी आवश्यक सुरक्षा उपकरणांचा योग्य प्रकारे वापर करावा. तसेच अंत्य संस्कार करणाऱ्या व्यक्तींनीही योग्य प्रकारे काळजी घ्यावी,असा सल्ला देण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई