शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

निवडणुकीत केवळ २४९ रुपये जास्त खर्च केल्यानं 'हा' नेता मुख्यमंत्रिपदाला मुकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 13:06 IST

संपूर्ण कोर्ट प्रकरणात हे बिल महत्त्वाचा पुरावा बनला. विशेष म्हणजे ही माहिती श्यामचरण शुक्ल यांनीच कमलनारायण यांना पुरवल्याचं म्हटलं जाते.

भोपाळ – ९० च्या दशकापूर्वी मध्य प्रदेशच्या राजकारणात खूप अस्थिरता होती. मध्य प्रदेश २०२३ च्या निवडणुकीत अनेक जुने किस्से समोर येत आहेत. त्यात एमपीच्या मुख्यमंत्रिपदावर राहिलेल्या द्वारका प्रसाद मिश्र यांच्याशी निगडीत एक किस्सा आहे. ज्यामुळे ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनू शकले नाहीत. द्वारका प्रसाद मिश्र यांची मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या ताकदवान नेत्यांमध्ये नाव होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात त्यांचे अनेक शत्रूही होते.

बाहेरच्या पेक्षा पक्षातंर्गत त्यांचे अनेक विरोधक होते. ही कहाणी आहे १९६९ ची. एप्रिल १९६९ मध्ये संविद सरकार गेल्यानंतर राजा नरेशचंद्र सिंह १३ दिवसांसाठी मुख्यमंत्री बनले. त्यानंतर त्यांना पदावरून राजीनामा द्यावा लागला. त्यांच्या राजीनाम्यानंतर द्वारका प्रसाद मिश्र पुन्हा मुख्यमंत्री बनणार अशी शक्यता होती. काँग्रेसचं सरकार पूर्णत: द्वारका प्रसाद मिश्र यांच्या हाती होते. राज्यपाल त्यांना सरकार बनवण्यासाठी निमंत्रित करणार तेवढ्यात एक मोठा राजकीय धमाका झाला.

कसडोल पोटनिवडणुकीत द्वारका प्रसाद मिश्र यांच्यावर लावलेले आरोप सिद्ध झाले. शिक्षा म्हणून त्यांची निवड अवैध घोषित केली. कसडोल पोटनिवडणुकीत द्वारका प्रसाद मिश्र यांचे एजेंट श्यामाचरण शुक्ल होते. निवडणुकीत द्वारका प्रसाद जिंकले परंतु त्यांनी खर्च केलेले एक बिल गायब झाले. हे प्रकरण कोर्टापर्यंत गेले. सुनावणीवेळी कमल नारायण शर्मा यांच्या हाती एक बिल लागले जे ६३०० रुपयांचे होते, ज्यावर श्यामचरण शुक्ल यांची सही होती. संपूर्ण कोर्ट प्रकरणात हे बिल महत्त्वाचा पुरावा बनला. विशेष म्हणजे ही माहिती श्यामचरण शुक्ल यांनीच कमलनारायण यांना पुरवल्याचं म्हटलं जाते.

सुनावणीत कसडोल पोटनिवडणुकीत द्वारका प्रसाद मिश्र यांनी मर्यादित रक्कमेपेक्षा २४९.७२ रुपये अधिक खर्च केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे जबलपूर हायकोर्टाने मिश्र यांना निवडणुकीत अपात्र केले. त्यामुळे मिश्र यांना पुढील ६ वर्ष कुठल्याही निवडणूक लढण्यास बंदी आली. कोर्टाच्या या निर्णयानंतर मिश्र यांना कायमचे मुख्यमंत्री बनणण्यापासून रोखले. परंतु मिश्र यांनी खर्च केलेली रक्कमेत मध्य प्रदेश तिकीट अर्जासाठी ५०० रुपये दिले होते. तेदेखील कोर्टाने निवडणूक खर्चात जोडल्याचे म्हटलं. मिश्र यांची सदस्यता रद्द झाल्यानं मध्य प्रदेशातील राजकारणात बदल झाला. त्यानंतर श्यामाचरण शुक्ल यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसElectionनिवडणूक