शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

पीएसआय अमोल गुंडेंचे गृहमंत्र्यांकडून कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:32 IST

सूर्यकांत बाळापूरे, किल्लारी : दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीसाठी विनाविलंब रक्तदान करुन त्याचे प्राण वाचविल्याने किल्लारी पोलीस ठाण्याचे ...

सूर्यकांत बाळापूरे,

किल्लारी : दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीसाठी विनाविलंब रक्तदान करुन त्याचे प्राण वाचविल्याने किल्लारी पोलीस ठाण्याचे पीएसआय अमोल गुंडे यांचे कौतुक राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीजवळ मंगळवारी अपघात घडला होता. त्यात दुचाकीवरील एकजण गंभीर जखमी होता. त्याच्यावर लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले होते. अपघातात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याला ए निगेटिव्ह रक्ताची गरज होती. त्यामुळे सदरील रक्तगटाच्या रक्ताचा शोध सुरु झाला. तेव्हा किल्लारी पोलीस ठाण्याचे पीएसआय अमोल गुंडे यांचा तोच रक्तगट असल्याचे समजले.

दरम्यान, रक्तपेढीतून पीएसआय गुंडे यांना यासंदर्भात फोन आला आणि सदरील माहिती देऊन रक्तदानाची विनंती करण्यात आली. तेव्हा महत्त्वाच्या कामात असतानाही विनाविलंब पीएसआय गुंडे यांनी लातुरातील सदरील रक्तपेढी गाठून रक्तदान केले. त्यामुळे गंभीर जखमी असलेल्यास जीवदान मिळाले. त्यांच्या या तत्परतेची दखल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेऊन त्यांचे कौतुक केलेे. तसेच किल्लारी ठाण्याचे सपोनि. म्हेत्रेवार व पोलिसांच्या वतीनेही पीएसआय गुंडे यांचा सत्कार करण्यात आला.