शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संवाद यात्रेतून १४६ गावांना भेटी दिल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:15 IST

यावेळी आ. अभिमन्यू पवार म्हणाले, आपण शेती मशागतीची कामे मनरेगाअंतर्गत करण्याची मागणी केली असून हा निर्णय अंमलात आल्यास शेतकऱ्यांच्या ...

यावेळी आ. अभिमन्यू पवार म्हणाले, आपण शेती मशागतीची कामे मनरेगाअंतर्गत करण्याची मागणी केली असून हा निर्णय अंमलात आल्यास शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडणार आहे. नकाशावरील सर्व शेतरस्ते हे शासन मालकीचे असून ते खुले करण्यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने मतदारसंघात प्रशासनाकडून काम केले जात आहे. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांकडे पाणी असूनही केवळ शेतरस्ते नसल्याने ऊस अथवा भाजीपाला लागवड करता येत नाही. त्यामुळे या चळवळीचा भाग म्हणून प्रत्येकाने यात सहभागी व्हावे. शेतकऱ्यांनी केशर आंबा लागवडीकडे वळावे. औसा मतदारसंघातील निलंगा तालुक्यातील ६८ गावांत २ हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट असून ते पूर्णत्वास नेण्यासाठी कृषी विभागाकडून काम केले जात आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी भाजपाचे कासारशिरसी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, जिलानी बागवान, ओम बिरादार, होळकुंदे, बळी पाटील, नितीन पाटील उपस्थित होते.

संपूर्ण निधी शेतकऱ्यांसाठी...

माझ्या आयुष्यातील आमदार निधी हा शेतकरी व शेतीविषयी कामावर खर्च होणार आहे. शेत रस्त्यासाठी आमदार निधी खर्च करणारा मी राज्यातील पहिला आमदार आहे. आमदार झाल्यापासून १ कोटी काेविडसाठी आणि उर्वरित ५ कोटी आमदार निधी हा शेत रस्त्यावर खर्च होत असल्याचे आ. अभिमन्यू पवार यांनी सांगितले.