लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या मानहानीकारक पराभवामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पदावरून गच्छंती होणार असल्याची चर्चा आज सकाळपासूनच रंगली होती. ...
मुंबईतील सर्व अनधिकृत बांधकामे पाडण्यात यावीत, अवैध बांधकामांना संरक्षण देऊ नये,या अटी मान्य झाल्यास आपण घराच्या चाव्या सुपूर्त करू, अशा आशयाचे पत्र कॅम्पाकोलावासियांनी पालिकेला पाठवले आहे. ...
डॉ. मनमोहनसिंग यांचे सरकार जाऊन नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रात स्थापन झाल्यामुळे राष्ट्रपतींचे आताचे अभिभाषण काहीसे वेगळे असेल असे वाटले होते; परंतु प्रत्यक्षात ते तसे झाले नाही. ...
येथील डेंगीची साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु नागरिक साथीबाबत गांभीर्याने घेत नसल्याची परिस्थिती पाहण्यास मिळत आहे. ...
भातपीक पेरणीसाठी यंदा रोहिणीची वाफ लागलीच नाही. मृग नक्षत्र कोरडे जाऊ लागले आहे. धूळवाफेवर शेतकऱ्यांनी केलेल्या भातपेरण्या फसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...