अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही जणांना अडीच वर्षासाठीच संधी दिली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक यांनी एक विधान केले आहे. ...
Maharashtra Assembly Winter Session 2024: शेतकरी विरोधी, दलितांवर अत्याचार करणारे व दिवसाढवळ्या खून करणारे हे सरकार असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. ...
शासनाने कापसाला हमीभावात खरेदी करण्यासाठी सीसीआय केंद्राची निर्मिती केली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करून योग्य भाव दिला जातो. त्यामुळे आता 'सीसीआय'ने नवीन नियमावली जाहीर केली आहे. वाचा सविस्तर (Cotton Market) ...
नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शनिवार (दि. १४) पासून कांदा लिलावाला सुरुवात झाली आहे. यावेळी झालेल्या लिलावात राज्यातील उच्चांकी ४५ रुपये किलो दर मिळाला. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून यापुढेही असाच उच्चांकी दर दिल्यास न ...